देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख ३० हजार २५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे.
मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांत 18--44 वर्षे वयोगटातील लोकांना एक कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना संसर्ग झाला आहे ते बरे झाले. त्यांच्यातील काही लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. हे गेल्या वर्षाच्या अनेक अभ्यासात समोर आले आहे.
कोरोनाची दैनंदिन प्रकाशित होणारी आकडेवारी आणि पहिल्या दोन लाटांचे पॅटर्न यांचा तौलनिक अभ्यास केला असता.
लसीकरणामध्ये राज्याने केलेल्या विक्रमी कामगिरीची नोंद घेत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
कोरोनामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होणारा भारत तिसरा देश ठरला आहे.
ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणावर भर देणे आवश्यक आहे.
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना युरोपीय संघाने मंजुरी द्यावी.
काही घटकातील विशेषत: ग्रामीण भागातील लोकांची लस घेण्यासंदर्भातील साशंकता दूर करायला हवी.
गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये (Coronavirus New Cases) वाढ दिसून येत आहे.
डेल्टा व्हेरिएंटचे देशातले 50 टक्के रुग्ण आठ राज्यांत सापडले आहेत.
दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही.
कोरोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे.
कोरोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे.
लस निर्मिती करणार्या ’नोवाव्हॅक्स’ने दावा केला आहे, की त्यांची लस कोरोनाच्या व्हेरिअंट विरोधात 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे.
कोरोनाचा डेल्टा प्लस म्हणजेच वाय 1 व्हेरिएंटमुळे राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आला आहे.
राज्यात कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना रुग्ण व मृत्यूदर अधिक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नमुना तपासण्यांची संख्या वाढवा.
आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
रुग्ण व मृत्यू यांच्या नोंदी करण्याची प्रक्रिया लक्षात घेतल्यास त्यामधील विविध टप्पे आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी समजून येतात.
जनतेने सावध असावे, समाजातील सर्व घटकांनी या बाबीचा विचार करून पाच वाजेपर्यंतच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन केले.
कोविशील्ड लसीच्या आपत्कालीन वापरला भारत सरकारने मंजुरी दिलेली आहे.
आधी ठरल्याप्रमाणे या मात्रा राज्य सरकारांना मोफत उपलब्ध केल्या जात राहतील.
परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला शासनाने प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले.
दोन भिन्न कंपन्यांच्या लसींचे डोस दिल्यास त्यांच्यामध्ये चांगली इम्युनिटी तयार होते.
या वाटपाचे वितरण वेळापत्रक आगाऊ सामायिक केले जाईल.
आत्तापर्यंत महापालिकेने दोन हजार कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांशी संपर्क साधून या आजाराविषयीच्या लक्षणांची विचारपूस केली आहे.
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने 31 मे पर्यंत टाळेबंदी वाढविली आहे.
कोरोना साथरोगावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुमोटो याचिका दाखल आहे.
मध्य प्रदेश सरकारने अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. या अनाथ मुलांना मोफत शिक्षण देणार आहे.
बाहुबली यांच्या आईपासून लपवण्यात आली. बाहुबली यांची आई घरी परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली.
केंद्र सरकारने एका सर्वेक्षण अहवालाच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, अर्धा भारत मुखपट्टी वापरतच नाही
बिहारची राजधानी राजधानी पाटणा येथे पांढर्या बुरशीचे (व्हाईट फंगस) चार रुग्ण आढळून आले आहेत.
असोसिएशनने (व्यापारी संस्था) ५५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
आरोग्य विभागामार्फत ही बायपॅप उपकरणे राज्यभरातील सर्व जिल्हा आरोग्य केंद्र तसेच जिल्ह्यातील कोविड केंद्रांना देणे सुरु झाले आहे.
दोन महिन्यांपूर्वी डॉ. केके अग्रवाल यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
तज्ज्ञातील तज्ञ डॉक्टरांना बोलावून सातव यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टर सातव यांच्यावर उपचार करत आहेत.
कोरोनाबाधित झालेल्या लहान मुलांच्या पालकांची देखील राहण्याची सोय करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या लोकसंख्येच्या निकषांवर स्मशानभूमी विकसीत केलेल्या असतात.
चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) वाढीच्या दराला निर्यात वाढ शक्य आहे.
गोव्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
गुजरातमधील महत्त्वाच्या पाच शहरांमध्ये 45 हजार 211 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
इला यांच्या या ट्वीटनंतर ’सोशल मीडिया’वर मोठी खळबळ माजली आहे
पुणे पोलिसांनी वर्षभरात मुखपट्टी न घालणार्या तब्बल तीन लाख 54 हजार 969 पुणेकरांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
29 एप्रिल रोजी कोरोना विषाणूच्या प्रसारावर अंकुश लावण्यासाठी हे निर्बंध दि.15 मे पर्यंत लागू करण्यात आले होते.
राज्यातलं १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरणही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशातील आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ कोटी ३३ लाख ४० हजार ९३८वर पोहोचली आहे.
यावर्षी दि. १३ एप्रिलपासून मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला.
कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी अधिकाधिक खाटांची संख्या वाढविण्यात आली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव आहेत.
जालना येथे माध्यम प्रतिनिधींनीशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाने या कसोटीच्या काळात कोरोना रुग्णांना दिलासा दिला.
जितक्या वेगाने कोरोना लसीकरण करता येईल, तितक्या वेगात ते करावे.
राहुल गांधी यांनी सेंट्रल विस्ट प्रकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला.
मानकांच्या धर्तीवर कार्यक्षमतेचा कल बघता प्रमाणित औषधांच्या तुलनेत 2-डीजीने लक्षणे असलेले रुग्ण जलद बरे झाले.
कारेगाव येथील नवले मळ्यात राहाणार्या नवले भावंडाना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पालक आणि विद्यार्थी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातही बिबट्याची गरज पडल्यास आरटीपीसीआर चाचणी केली जाईल
कोरोना काळात नायर रुग्णालयात आतापर्यंत 1022 कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांची प्रसूती झाली आहे.
दिल्लीत गेल्या काही आठवड्यांपासून ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात गेल्या आठवड्यात शनिवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने कडत शब्दांत ताशेरे ओढले होते.
सध्या वीकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यू लावण्याची काही गरज नाही. टाळेबंदी काही काळासाठी करावीच लागणार आहे.
प्राणीसंग्रहालयातल्या अधिकार्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या सिंहांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
जगभरातील एकूण दैनंदिन रुग्णसंख्येपैकी तब्बल ४० टक्के रुग्णसंख्येची नोंद दरदिवशी भारतात होत आहे.
कोविड विषयक काळजी घेण्यासाठी राज्यांच्या मागणीनुसार सध्या जवळजवळ 3400 खाटांच्या क्षमतेसह 213 कोच विविध राज्यांकडे सोपविण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 56,647 रुग्णांची नोंद झाली. त्या खालोखाल कर्नाटक 37,733 आणि केरळमध्ये 31,959 नव्या रुग्णांची नोंद झाली.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व यापूर्वीच्या आदेशान्वये हे आदेश जारी केले आहेत.
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे १२ कोटी डोसेसची आवश्यकता आहे.
दिल्लीतील महाराजा अग्रसेन हॉस्पिटलने ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
वॉशिंग्टन विद्यापीठाच्या ’इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेटरिक्स अॅण्ड एव्हॅल्यूशन’च्यावतीने करण्यात आलेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.
गुरुवारी दिवसभरात राज्यात ६७ हजार १३ कोरोनाबाधित वाढले असून, ५६८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.५३ टक्के एवढा आहे.
राज्यात सध्या ६ लाख ८५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे १० ते १५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते असा अंदाज आहे.
पोलीस अधिक्षक कार्यालयातील बैठक सभागृहात कायद्या व सुव्यवस्था, जिल्ह्यात लागू असलेली संचारबंदी आढावा व पोलीस दलाचा कामकाजाचा आढावा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी घेतला
मध्य प्रदेशची राजधानी असणार्या भोपाळमधील पीपल्स हॉस्पिटल नावाच्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दहा रुग्णांचा मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्यावी, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीत सहा दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून कशा पद्धतीने अमलबजावणी होणार आहे, याची माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध राज्यातील लसीकरण तुटवड्यावरही शाह यांनी भाष्य केले. आपल्या लसीकरण कार्यक्रमाचा वेग जगात सर्वाधिक आहे.
आज राज्यात कधी नव्हे ते 63,294 नव्या रुग्णांचे निदान झालेय. तर महाराष्ट्रात 349 कोरोना बाधितांच्या मृत्यूचीही नोंद झालीय.
या वेगाने वाढणार्या कोरोना बाधितांच्या संख्येला रोखण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासन विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
मुंबईतील काही लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा शून्यावर आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे लसीकरण थांबवावे लागलं आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्ण संख्येप्रमाणेच कोरोना बळींची संख्याही वाढत आहे.
रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडण्याची देशात गेल्या चार दिवसातील ही तिसरी वेळ आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची 11 राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली.
राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
नवा स्ट्रेन गरोदर महिलांसाठीही धोकादायक ठरत असल्याचे स्पष्ट झाले.
बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना लसीकरण अभियानाचा आढावा घेण्यात आला.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाचे 96 हजार 787 रुग्ण आढळले होते. गेल्या ४८ तासांत पाचशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
यापुढे या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ असे संबोधण्यात येईल.
ठाकरे यांनी आज विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञांशी चर्चा केली. राज्यातील प्रसारमाध्यमांच्या संपादकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी टाळेबंदी अटळ असल्याचेच संकेत दिले.
जरा रुग्णसंख्या कमी झाली, असे वाटत असतानाच गेल्या काही आठवड्यांपासून ती पुन्हा वेगाने वाढू लागली आहे.
विलगीकरणासाठी राज्यात २ लाख २० हजार बेडस आहेत त्यातील १ लाख ३७ हजार ५४९ बेड भरल्या आहेत.
ज्या गावात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे अशा गावातील परिस्थितीचा विचार करून गावपातळीवर कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करावे.
राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये सातत्याने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे 1200, 980 आणि 700 रुपये असे दर करण्यात आले होते.
मागील वर्षी म्हणजेच 25 मार्च 2020 रोजी देशात पहिली टाळेबंदी लागू करण्यात आली होती. 25 मार्च ते 14 एप्रिल असा 21 दिवसांचा टाळेबंदी लागू करण्यात आली होती. पुढे ही टाळेबंदी वाढत वाढत गेली.
गेल्या 24 तासांत विभागामध्ये आठ हजार 455 नवीन बाधित सापडले असून, त्यामध्ये एकट्या पुणे जिल्ह्यातील बाधित संख्या 7 हजार 90 आहे. पंधरा दिवसांत बाधित सापडण्याचे प्रमाण दुपटीने वाढले
टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली.
यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी येवला शहरातील शनी पटांगण येथे भाजी बाजाराची पाहणी करून त्यानंतर शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी भेटी दिल्या.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली
औरंगाबादमध्ये रुग्णांना बेड मिळवण्यासाठी तास न तास वाट पाहावी लागत आहे. हॉस्पिटलचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. काही रुग्णांच्या पदरी निराशाच येत आहे.
आठवड्याला संसर्गाचे प्रमाण एक टक्क्याने वाढत आहे. सध्या असलेला 2.27 टक्के मृत्यूदर लक्षात घेता एकूण 28लाख 24 हजार 382 रुग्णसंख्येच्या 64 हजार 613 मृत्यू होण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणार्या 10 जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोल्याचा समावेश आहे.
मंत्रालयात चंद्रपूर आणि जळगाव येथील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी.
महापालिकचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, की तज्ज्ञांशी झालेल्या बैठकीत रुग्णवाढीबाबत चर्चा झाली
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन मार्गदर्शन करताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, गतवर्षी सुरू झालेल्या कोरोना काळात सर्वच यंत्रणांनी केलेले काम हे कौतुकास्पद आहे.
सामाजिक अंतर राखणे सोयीस्कर होण्याकरिता उत्पादन क्षेत्रास पाळ्यांमध्ये (शिफ्टमध्ये) वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घेता येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाने व्यापार्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सराफा लाईनमधील व्यापारी आणि कामगारांची कोरोना चाचणी करण्यात आली.
राज्य सरकारने केंद्राकडे 367 लसीकरण केंद्राची मागणी केली आहे. पैकी 209 केंद्राला परवानगी देण्यात आली आहे. अशावेळी उर्वरीत केंद्रांनाही केंद्राने परवानगी देणे आवश्यक आहे.
देशातल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 56 टक्के महाराष्ट्रात असून, देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त दहा जिल्ह्यांतही महाराष्ट्रातील आठ जिल्हे आहेत.
पाटील श्रीरामपूर येथे आले असता पत्रकारांनी ही घटना निदर्शनास आणून दिली. विखे-पाटील हे शुक्रवारी श्रीरामपूर पंचायत समितीच्या आढावा बैठकीसाठी आले होते.
पुण्यात टाळेबंदी लागू केली जाणार नाही; पण कडक निर्बंध घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शाळा 21 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने राज्याला कोरोना संसर्गाला सहजतेने घेऊ नका, असे बजावले आहे. देशात आढळलेल्या एकूण बाधितांत महाराष्ट्रातील बाधितांचे प्रमाण साठ टक्के आहे.
’अन्न हक्क मोहिमे’च्या राज्य समन्वयक मुक्ता श्रीवास्तव यांनी सांगितले, की कमाईमध्ये घट येण्याचे मुख्य कारण म्हणजे नोकरी गमावणे आणि काम न मिळणे हे होते.
शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे.
राज्यात आज 8807 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2772 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2008623 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.
अमेरिकेत कोरोनाचा धोका जास्त असल्याने कोरोना लसीकरण करण्यात आले; मात्र त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की अमेरिकन लोकांना अद्याप कोरोनाची लस देऊनही जास्त फरक पडलेला नाही.
महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. संपूर्ण लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज म्हणजेच प्रतिजैविके असणे गरजेचे आहे.
सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली असून ही चिंतेची बाब आहे.
अमरावती जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली. रविवारपासून जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
कोरोनाची सुरुवातीची प्रकरणे सी-फूड मार्केटच्या आसपासच्या भागाव्यतिरिक्त इतर शहरातूनही आली होती. त्यामुळे व्हायरस सी-फूड मार्केटऐवजी इतर ठिकाणाहून आला असेल
महाराष्ट्राने वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत.
लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी मिळून लसीकरण करुन घेण्याचा प्रस्ताव काल सर्वांसमक्ष मांडला असतं अत्यंत उत्स्फूर्तपणे सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला.
अजूनही परदेशातून येणारे प्रवासी अन्य मार्गाने थेट महाराष्ट्रात पोहोचत आहेत. याबाबत केंद्राशी पत्रव्यवहार केला आहे पण आणखी एकदा विनंती करून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळाच्या शहरातच विलगीकरणात ठेवावे
राज्यात आतापर्यंत एकूण ९९ हजार २४२ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.
कोरोना विषाणूची लस भारताकडून अनुदानित मदत घेणा-या सहा देशांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 54 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अॅप संथगतीने चालत असल्याने काहीशी आडकाठी येत आहे.
मोठ्या स्टील कंपन्या त्यांच्या देशभरात कार्यरत असलेल्या कार्यालयांमध्ये काम करणा कर्मचार्यांना कोविड लस देण्याची योजना आखत आहेत.
लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविन ॲपबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली.
कोरोनाला थोपवण्यासाठी आजपासून राष्ट्रीय पातळीवर लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे.
नाशिक विभागात आजपासून कोविड लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात यापुर्वी कोविड लसीकरणाबाबतची रंगीत तालीम घेतली आहे.
सिरम इन्स्टिट्यूटतर्फे नागपूर विभागासाठी कोविशिल्ड लसीचे १ लाख १४ हजार डोस प्राप्त झाले असून त्यानुसार जिल्हानिहाय वितरित करण्यात आले आहे.
सोमवारी सायंकाळपासून निर्धारित केंद्रांपर्यंत औषध पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरुवातीस ती ६० केंद्रांवर पोहोचवली जाईल. तेथून पुढे वितरण होईल.
कोविशिल्डच्या प्रति डोसची किंमत 220 रुपये असेल. 14 टक्के जीएसटी लावून ही किंमत ठरवण्यात आली आहे. सरकार इतक्या किमतीत सीरमकडून कोरोना लस खरेदी करणार आहे.
कोरोनाची माहिती लपवण्याबाबत चीनवर सातत्याने आरोप करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या मुद्यावर चीन संशयाच्या भोवर्यात अडकला असताना आणखी एक दावा करण्यात येत आहे.
सध्या लसीकरणासाठी जे प्राधान्य गट ठरवून दिले आहेत त्यांच्यानंतर जेव्हा सामान्यांना लसीकरण केले जाईल त्यावळेस गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना केंद्र शासनाने मोफत लस द्यावी.
लस उत्पादकांनी विशेष कंटेनर्सची व्यवस्था केली आहे. वाहतुकीदरम्यान लसी अपेक्षित तापमानात स्टोअर करण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
कोविड-१९ लसीकरणाचे टप्पे : ( पहिला टप्पा) : सर्व शासकीय व खाजगी आरोग्य संस्था अंतर्गत सर्व कर्मचारी (दुसरा टप्पा) : वयोवृद्ध व कोमॉर्बिड असणारे (तिसरा टप्पा): इतर सर्व सामान्य नागरिक
कोरोना लसीकरणाचा ड्राय रन नुकताच झाला. आता केंद्र शासनाकडून लस मिळाल्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात होईल. त्याबाबतच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
२५ लाभार्थ्यांचे लसीकरण करणे याकामांसोबतच लसीकरण अधिकारी एक यांनी लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अॅपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले.
सीरम इन्स्टिट्यूच्या कोविडशिल्ड लसीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतीक्षेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीदेखील सुरू केली आहे.
सीरमने लसीचे सहा कोटी डोस तयार केले आहेत. फेब्रुवारीपर्यंत आणखी दहा कोटी डोस तयार होतील. मंजुरी मिळताच पुरवठा सुरू होईल. आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मिळेल.
लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून लोकांना भारतात निर्मिती झालेल्या लसीचा डोस मिळेल, असे मोदी यांनी सांगितले.
अमेरिकी तज्ज्ञ आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख सदस्य डॉ. फौसी यांनी एका खास मुलाखीतमध्ये यासंबंधी माहिती दिली आहे.
कोरोनाच्या तडाख्यातून सावरल्यानंतर येथील हॉटेल व्यावसायिकही लाखो पर्यटकांना सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
चीनवर गरीब देशांच्या या अविश्वासामुळे जगासमोर एक मोठे संकट निर्माण झाले आहे. लोकांना वाटते, की त्यांना दुय्यम दर्जाची लस दिली जाईल.
राज्य सरकारकडून अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकार कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या मूल्यांकनानुसार रात्रीच्या वेळी प्रतिबंधात्मक आदेशासारखे स्थानिक निर्बंध लागू करण्याचे अधिकार दिले आहेत.
बंदी सात जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली; मात्र आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्र सरकारने नव्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी धडपड सुरू केली आहे. विषाणूबाबत अधिक माहिती घेऊन त्यावर नियंत्रणासाठी आणि उपचारासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.
नवीन स्वरूपातील विषाणू वेगाने पसरत असल्यामुळे भीती पसरली आहे.
कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवरही अधिकची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे.
मुखपट्टी न लावता किंवा अयोग्य रीतीने लावून फिरणा-या नागरिकांना मुखपट्टी वापराचे महत्व समजावून सांगितले जात आहे
कोरोनाबाधित प्रशिक्षणार्थी आणि कर्मचा-यांना नाशिकच्या ठक्कर डोम कोविड सेंटर आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा. नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे.
कोरोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधल्या जलक्रीडा व्यावसायिकांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात जाऊन भेट घेतली.
कोरोना संकटाचा सामना करणा-या भारतीयांना दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19 हजार 556 रुग्ण आढळले आहेत. सहा महिन्यांत पहिल्यांदाच भारतात 20 हजारांहून कमी रुग्ण आढळले आहे.
लंडन अहमदाबाद फ्लाइटमध्ये 275 प्रवासी होते. त्या सर्वांची कोरोना चाचणी विमानतळावरच करण्यात आली. बाधितांना अहमदाबादच्या एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फायझर बायोएनटेक कंपनीची कोरोना लस बायडेन यांनी टोचून घेतली. क्रिस्टियाना केअर रुग्णालयात जाऊन त्यांनी लस घेतली. त्याचं थेट प्रसारण करण्यात आलं.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९४.२४ वर गेला आहे. तर दिवसभरात २ हजार ८३४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणूची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सध्या राज्यात ५,०२,३६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,७३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ६२,७४३ इतके रुग्ण उपचार घेत आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 12059235 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18,92, 707 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5, 00,360 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4020 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
लॉकडाउनच्या काळात नाटक, सिनेमा सगळंच बंद होतं. ते लवकर सुरु व्हावं यासाठी प्रशांत दामले आणि इतर नाट्यकर्मींनी पुढाकार घेतला होता.
शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आकस्मिक तसेच गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते.
राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १८ लाख ६ हजार ८०८ नमुन्यांपैकी १८ लाख ८६ हजार ८०७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात आज ४,६१० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आली, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५४% एवढा झाला आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करतो आहे.
महाराष्ट्रात 24 तासात 3824 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 5008 लोक बरे झाले आणि 70 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 18 लाख 68 हजार 172 लोकांना संसर्ग झाला आहे.
सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७१ हजार ९१० इतकी आहे. याशिवाय आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४७ हजार ९७२ वर पोहचली आहे.
याशिवाय आम्ही ओपिटॉम्म क्लब यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल केल्याचे आयुक्तांनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या सोलापूर मधील रणजितसिंह डिसले यांच्या नावाची शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अशी ओळख असणाऱ्या मानाच्या ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे.
कृतीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले असले तरी तिच्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा ती कुठे क्वारंटाईन झाली आहे याबाबत काहीच समजलेले नाही.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.२८ % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१३,१८,७२१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,५५,३४१ (१६.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान राज्यात शनिवारी ९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ९५ मृत्यूपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे एक आठड्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत.
चाचणीमध्ये निम्म्या स्वयंसेवकांना लस आणि निम्म्या स्वयंसेवकांना प्लेसबो देण्यात आला. मात्र स्वयंसेवकांना याबाबत माहिती दिली जात नाही. तसेच लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असते. त्यानंतर शरीरात अँटिबॉडीज् तयार होत असतात.
मुंबई, पुणे, सातारा आणि सांगली या ठिकाणी लक्षणे विरहीत रुग्णांसाठी होम आयसोलेशन केंद्रे उभारण्यात आली आहेत.
कोरोना व्हॅक्सीनला अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कोरोनाची लस अधिकृतरित्या बाजारात आली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०९,१५,६८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,२८,८२६ (१६.७५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,३८,०८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आजवर तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ५६ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख २३ हजार ८९६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
कोविड विरुद्धच्या लढ्याला लवकरच अकरा महिने पूर्ण होतील. तेव्हापासून, स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छता आणि सामाजिक अंतरांच्या मूलभूत तत्त्वांचे अनुसरण केले.
राज्यात सध्या ९० हजार ९९७ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ४७ हजार ०७१ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.
सीरम इन्स्टिट्यूटकडून सध्या पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते.आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवर ज्या लसींचा उपयोग केला जातो, त्यापैकी 65 टक्के लस या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात.
अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देणार आहेत.
महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्ये नवीन रुग्णसंख्या आणि दैनंदिन मृत्यूसंख्या या दोन्हीमध्ये पुढे असलेल्या सहा राज्यामध्ये समाविष्ट आहेत.
‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान आढळून आलेल्या कोमॉर्बिड आणि हाय रिस्क रुग्णांच्या संपर्कात राहावे. त्यांना आवश्यकता भासल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करावे.
या टास्क फोर्सने लस साठवण आणि वितरण व्यवस्थेसाठी शीत साखळी ठरविणे व लसीकरणाच्या शेवटच्या टप्प्यांपर्यंत आवश्यक बाबी तसेच किंमत ठरविणे अपेक्षित आहे.
महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही सहा डिसेंबर रोजी अनुयायांनी अभिवादनासाठी मुंबईत येऊ नये असे आवाहन केले आहे. या भूमिकेचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वागत केले.
खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर पहील्यांदाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते.
रोहिणी यांनी भाजपला धक्का देत त्यांचे वडिल एकनाथ खडसेंसोबत काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे निधीचा धनादेश सुपूर्द केला.
सेवा करण्याची संधी ज्याला मिळाली त्यांनी निस्वार्थ भावनेने कार्य केले पाहिजे. भारत विकास परिषद संस्कार, सेवा व समर्पण भावनेने कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार याप्रसंगी राज्यपालांनी काढले.
ऑक्टोबर महिन्यात ३० हजार ५०० बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान एकूण १ लाख ४८ हजार ३४३ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.
आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत होती.
राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलावांना परवानगी देण्यात येत आहे.
सेवा हा शब्द उच्चारण्यास अतिशय सोपा आहे; परंतु सेवा करणे अतिशय कठीण आहे. मात्र भारतातील डॉक्टर्स, परिचारिका व इतर समाजसेवकांनी कोरोना काळात आपण प्रत्यक्ष भगवंताची सेवा करीत आहोत
सात दिवसांच्या उपचारानंतर आज उपमुख्यमंत्र्यांना घरी सोडण्यात आले. पुढील काही दिवस ते विलगीकरणात राहणार असून कार्यालयीन कामकाज घरुनच करणार आहेत.
सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी प्रशासनाला उत्तम सहकार्य केले असून यामुळे कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी निश्चितच मदत होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कृषिमंत्री आर दोराइकन्नू तंजावूर जिल्ह्याच्या पापनासम विधानसभा मतदार संघातून तीन वेळा निवडून आले होते.
शासनाचा प्रत्येक विचार हा सामान्य नागरिकांच्या हिताचा आहे. कोविड कालावधीतील शासनाची कार्यवाही ही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या चौकटीत व या कायद्यानुसारच आहे.
धुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १३ हजार ४११ इतकी झाली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबरपासून पुढील 6 महिन्यासाठी हा दर लागू राहील. जानेवारी 2020 पासून 10 रुपये एवढ्या दराने शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत होती.
नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ६८ हजार ८७९ नमून्यांपैकी १६ लाख ६० हजार ७६६ नमूने (१८.९४ टक्के) पॉझिटिव्ह आले आहेत.
स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे.
संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहन रामदास आठवलेंनी केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
महाराष्ट्रात आज दिवसभरात ९ हजार ९०५ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.आज राज्यात ३ हजार ६४५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.
एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ८.५० टक्के आहे, तर आतापर्यंत ७० लाख ७८ हजार १२३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
कामकाज नियमित सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बँकेचं कुठलंही काम अडणार नाही. त्याची सगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यात १ लाख ४० हजार १९४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात मागील २४ तासात ६ हजार ४१७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सध्या बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहार दौऱ्यावर आहेत.
राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठ्या प्रमाणावर येत आहे.
सध्या राज्यात २४ लाख ५९ हजार ४३६ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर २४ हजार ६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन नागरीकांना मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करण्याचे आवाहन करीत आहे. शिवाय मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई देखील करीत आहे.
या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल ॲप देखील सुमारे 4 महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले आहे. ॲण्ड्राईड आधारित ॲप असल्याने त्याचा फायदा स्मार्ट फोनधारकांना होत आहे.
लसीकरणासाठी 30 कोटी जणांना 60 कोटी डोसची आवश्यकता भासणार आहे. तसेच लस ठेवण्याची व्यवस्था, वाहतूक, तापमान आदी बाबींच्या अनुशंगानेही नियोजन करण्यात आले आहे.
कोविड – १९ मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली.
‘मिशन-बिगीन-अगेन’च्या अनुषंगाने निर्गमित निर्देशांमध्ये ग्रंथालये आणि संशोधन प्रयोगशाळा खुल्या करण्याबाबत नियमही नमूद करण्यात आले आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७७ लाख ६२ हजार ००५ नमुन्यांपैकी १५ लाख ४३ हजार ८३७ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत.
उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा विसर पडला का असा प्रश्नही विचारला आहे. तसेच मंदिर सुरू न करण्याचे दैवी संकेत दिले आहेत का असा प्रश्न देखील राज्यपालांनी उपस्थित केला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ लाख ९७ हजार ९०६ नमुन्यांपैकी १५ लाख ३५ हजार ३१५ नमुने पॉझिटिव्ह ( १९.९४ टक्के) आले आहेत.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंत्री अनिल परब यांना उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरोना अजून आपल्यातून गेला नाही. जगात काही देशात तर याची दुसरी लाट आली आहे त्यामुळे आपल्याला सावधपणे पुढे जावे लागत आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (आरटी-पीसीआर) ई-लोकार्पण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभे असलेल्या संग्रहालयात रयतेच्या आरोग्यसेवेसाठी काम होणार असल्याचे सांगून खरं तर इथे कोणाला यायची वेळच येऊ नये अशा सदिच्छा व्यक्त करतो.
मेडिस्केप इंडिया फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून ही सुविधा देण्यात येत आहे. यावेळी मेडिस्केप इंडिया फाऊंडेशनच्या डॉ. सुनिता दुबे यांनी या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली.
आतापर्यंत 45 हजार 310 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.22 टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या 3 हजार 701 ॲक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून पैकी 1 हजार 679 रुग्ण गृह अलगीकरणात आहेत.
कोरोना काळात राज्य शासनाच्यावतीने सामान्य नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क वापरणे आणि सॅनिटायझरने हात धुवावेत, असे वारंवार आवाहन केले जात आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
राज्यातील सर्व भागांमध्ये विशेषज्ञ पदांचा अपवाद वगळता प्रत्येक पदाचे वेतन समान असावे, किमान वेतन कायद्याचे पालन करावे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मंत्रालयात ऑनलाईन पध्दतीने ‘कोविड कवच मोबाईल ॲप’चे उद्घाटन करण्यात आले.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
ऑक्सिजन पातळी, तापमान तपासले व आरोग्यविषयक माहिती भरून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या पथकाशी चर्चा करून या मोहिमेची अंमलबजावणी कशा रितीने केली जाते त्याविषयी माहिती घेऊन उपयुक्त सूचना केल्या.
आजतागायत प्रशासनामार्फत यापूर्वी काही प्रकरणी जप्ती व छाप्यांची कारवाई केली असून संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. आरोपींना पोलिसांमार्फत अटक करण्यात आलेली आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६९ लाख ६० हजार २०३ नमुन्यांपैकी १४ लाख १६ हजार ५१३ नमुने पॉझिटिव्ह ( २०.३५ टक्के) आले आहेत.
"मी आणि माझी पत्नी मेलेनिया कोविड पॉझिटिव्ह आडवले आहोत. आम्ही लवकरच क्वॉरांटाईन प्रक्रियेला सुरुवात करत आहोत. आम्ही एकत्रित यामधून बाहेर पडू." असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
गरीब रुग्णांना खाजगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात असून संबंधित राज्यांकडून त्यांचे पासेस येताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.
राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत पटेल यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या संदर्भातील माहिती स्वत: नारायण राणे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन दिली आहे.
माता-पिता-गुरू आणि देव यांचे आयुष्यातील स्थान महत्त्वाचे आहे. यामध्ये आपण देवाला पाहिले नाही परंतु, जेव्हा प्रकृती खराब होते, तेव्हा आपल्याला डॉक्टरच आठवतात आणि हेच आपल्यासाठी देव आहेत.
आरोग्य विभागाच्या एकत्रित संकलित अहवालानसुार धुळे येथील कोविडमुक्तांचे (Recovery Rate) प्रमाण 84.22 टक्के इतके असून ते महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रमाण आहे.
मार्गदर्शक सूचना गृह विभागाने जाहीर केल्या आहेत. त्या सूचनांचे सर्वांनी तंतोतंत पालन करून शासन, प्रशासनास सहकार्य करावे व कोरोना विरुद्धच्या युद्धात सर्व घटकांनी सहभाग घ्यावा.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमानिमित्ताने दि. १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत त्या नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होत्या.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
राज्यात पहिला रुग्ण ९ मार्चला आढळून आला होता. त्यानंतर २५ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे झाले. त्यानंतरच्या सात महिन्यांमध्ये दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
राज्य शासन कोविड संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोविड चाचणीसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात आली.
राज्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधितांवर ट्रायल बेसिसवर निशुल्क प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती वापरण्यात येत आहे.
राज्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधितांवर ट्रायल बेसिसवर निशुल्क प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती वापरण्यात येत आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६१ लाख ६ हजार ७८७ नमुन्यांपैकी १२ लाख ६३ हजार ७९९ नमुने पॉझिटिव्ह ( २०.६९ टक्के) आले आहेत.
राज्यातील रुग्णांना लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची संख्या आणि उपलब्ध साठा याचा सातत्याने आढावा घेऊन ज्या भागात रुग्ण आहेत त्या भागात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दृष्टप्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
सध्या राज्यातील कोविड-19 चे रुग्ण वाढत असल्याने राज्यातील विविध जिल्ह्यातील रुग्णांची संख्या व तेथील रुग्णोपचाराची परिस्थिती विचारात घेऊन डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल्स मध्ये अतिरिक्त आणि विशषज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे.
राज्यात 15 सप्टेंबर पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची चौकशी, तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोना विरुद्ध लढतांना घ्यायची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत.
कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी सिटीस्कॅनसारख्या चाचणीची देखील आवश्यकता भासते. त्यासाठी खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅन सुविधा असलेल्या केंद्रांकडून अवाजवी रक्कम आकारण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
कोरोनाविरुद्ध आक्रमकपणे लढून महाराष्ट्र देशाला एक दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही.
देशव्यापी टाळेबंदीपूर्वी, उदभवणाऱ्या परिस्थितीनुसार सक्रिय , श्रेणीबद्ध आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या.
भारतीय उपचार पद्धती राष्ट्रीय आयोग विधेयक 2020 आणि होमिओपथी राष्ट्रीय आयोग विधेयक 2020 ही दोन विधेयके 14 सप्टेंबरला लोकसभेत मंजूर झाली.
मार्गदर्शक सूचनांचे पालन आणि जागरूकता, प्रशिक्षण आणि नियमांचे मूल्यांकन करण्यासाठी कोविड सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी सविस्तर कार्यात्मक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली.
आता वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या या वाहनांवर सायरन असणार. तसेच या वाहनांची वाहतूक रोखता येणार नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा आरोग्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून घेतला.
राज्याची ऑक्सिजनची गरज ४०० मेट्रिक टन एवढी असून उत्पादन क्षमता १०८१ मेट्रिक टन आहे. सध्या राज्यात ऑक्सिजनचे जंबो सिलिंडर १७ हजार ७५३, बी टाईप सिलिंडर- १५४७, डयुरा सिलिंडर- २३०, लिक्विड क्रायोजनिक ऑक्सिजन टँक्स १४ असून आणखी १६ ठिकाणी काम सुरु आहे.
कोविड-१९ च्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे ऑक्सीजन पुरवठा करतांना आवश्यक असणारी यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित राहावी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ.शिंगणे यांनी यावेळी केले.
आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
जैव तंत्रज्ञान विभाग (डीबीटी) तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) लस चाचणी उमेदवारांच्या प्रगतीस पाठिंबा देण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. भारत सीईपीआयसोबत सक्रिय भागीदार आहे
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम मुंबई महानगरपालिकेमार्फत येत्या १५ तारखेपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीबाबतचा आढावा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला.
महापालिकेच्यावतीने गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये कोविड रुग्णांसाठी अत्याधुनिक असे आयसीयु, एचडीयु, डायलिसीस रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.
पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह – यांनी राज्यातील प्रमुख हॉटेल असोसिएशन्सना पत्राद्वारे ही कार्यप्रणाली कळवली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात आहे. कोरोनावर लस विकसित करण्यासाठी लस निर्मितीची प्रक्रिया अनेक देशांत सुरू आहे.
राज्यात कोविड-19 बाबतच्या सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या काळात आरटीपीसीआर आणि अण्टीजन चाचण्या वाढविण्यात येणार आहेत.
कोकणावर अतिवृष्टीचे संकट आले, त्यात आम्ही तिप्पट मदत केली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पूर आला, त्यावेळी जशी मदत केली तशीच मदत व त्याचधर्तीवर विदर्भाला 16 कोटी रूपये तत्काळ दिले आहे.
मोहीम सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे
विशेष म्हणजे मालवाहतूक आकर्षित करण्यासाठी रेल्वेकडून मालवाहतूकदारांना अनेक सवलती दिल्या जात आहेत.
आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे.
भंडारा तालुक्यातील पिंपरी, सालेबरडी, पिंडकेपार, गणेशपूर व कारधा येथील पूर परिस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.
ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत लोकप्रतिनिधींच्या सहभागातून व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४३ लाख ७२ हजार ६९७ नमुन्यांपैकी ८ लाख ४३ हजार ८४४ नमुने पॉझिटिव्ह (१९.२९ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख २७ हजार ३१६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना: कालावधी, क्वारंटाईनचे प्रकार व काळजी याविषयी शांतीलाल मुथ्था यांनी आरोग्यमंत्र्यांशी यावेळी संवाद साधला.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
राज्य या शासनाच्या या आदेशानुसार खासगी रूग्णालयांना शासन निर्धारित दरानुसार रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक आहे.
आज रोजी पूर्ण बरे झालेले-738 आज रोजी पोसिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ ग्रामीण 124 ना. शहर 625 मालेगाव 37 जिल्हा बाह्य 01 एकूण 788 (1 सप्टेंबर) नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 877 आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु -05 नाशिक महानगरपालिका-05 मालेगाव महानगरपालिका-0 नाशिक ग्रामीण-0 जिल्हा बाह्य-0
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ लाख ४२ हजार ७३४ इतकी झाली आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
सध्या ३३ हजार ६६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पुण्यात दिवसभरात १ हजार २४३ तर नाशिक जिल्ह्यात ५३० रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहे.
गृह मंत्रालयाने या संदर्भात 29 जुलै 2020 रोजी अनलॉक-3 संदर्भातील मार्गदर्शक तत्वे स्पष्ट करणाऱ्या आपल्या आदेशाकडे लक्ष वेधले आहे.
देशात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडताना दिसत आहे. सध्या देशातील एकूण रूग्णांची संख्या ३० लाख ४४ हजार ९४१ वर पोहोचली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३५ लाख ६६ हजार २८८ नमुन्यांपैकी ६ लाख ७१ हजार ९४२ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत.
सध्या ३११ पोलीस अधिकारी व २१६७ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सध्या ३०४ पोलीस अधिकारी व १९६२ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राज्यात विशेषज्ञ डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन जिल्ह्यांना विशेषज्ञ घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दहा दिवसांच्या उपचारानंतर आम्ही कोरोनावर मात केली आहे.
देशात १७ ऑगस्टपर्यंत ३ कोटी ९ लाख ४१ हजार २६४ जणांची करोना चाचणी करण्यात आली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३२ लाख ०६ हजार २४८ नमुन्यांपैकी ६ लाख ०४ हजार ३५८ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत.
आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत.
६ ऑगस्टला नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ६२ हजार ७४० नमुन्यांपैकी ५ लाख ९५ हजार ८६५ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत.
संसर्गजन्य रोगांवर उपचार म्हणून अनेक दशकांपासून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे.
राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२७ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ११ हजार ५१४ नमुन्यांपैकी ५ लाख ८५ हजार ७५४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७९ टक्के) आले आहेत.
राज्यात आज पुन्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
Former President Pranab Mukherjee is in critical condition
11 thousand 88 new corona infected, 256 patients died in the state today
एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या ७२ तासांत त्या व्यक्तीच्या निकटसहवासातील व्यक्तींचे सर्वेक्षण चाचण्या केल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होईल.
कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या लोकांना इतर आजार झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर कोरोनानंतरही उपचार व्हावे यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे.
देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अजनूच गडद होत आहे.
देशात कोरोना व्हायरस चांगलाच फोफावत असून देशातील राजकीय मंडळींनाही कोरोनाची बाधा होत आहे. आज माजी राष्ट्रपतींसह महाराष्ट्रातील भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करून माहिती दिली.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख २५ हजार ३८० गुन्हे दाखल झाले आहेत.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आता मोठ्या प्रमाणात आढळत आहे. या दोन्ही जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले पाहिजे.
राज्यात आज आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ३४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या सुमारे ७७ हजार ३७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज ११ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे भारतातही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आजदेखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आज सायंकाळी पीपीई कीट घालून कोरोनाविषाणू बाधित रुग्णांशी संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली.
पॉझिटीव्ह अपडेट्स : सकाळी ११ : ०० वाजता जिल्ह्यात आजपर्यंत १२ हजार २८४ रुग्ण कोरोनामुक्त सद्यस्थितीत ४ हजार २९७ रुग्णांवर उपचार सुरू
पॉझिटीव्ह अपडेट्स : सकाळी ११ : ०० वाजता जिल्ह्यात आजपर्यंत ११ हजार ७८१ रुग्ण कोरोनामुक्त सद्यस्थितीत ४ हजार ३३५ रुग्णांवर उपचार सुरू
पॉझिटीव्ह अपडेट्स : सकाळी ११ : ३० वाजता जिल्ह्यात आजपर्यंत ११ हजार ३४४ रुग्ण कोरोनामुक्त
मिरजेच्या सेवासदन हॉस्पिटलमधील कोविड सेंटरचा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ... सांगली दि.२ अॉगस्ट - मिरजेच्या सेवासदन हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५० बेड्सची क्षमता असलेले कोविड सेंटर उभारले गेले असून या सेंटरचा शुभारंभ आज राज्याचे जलसंपदामंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.
जिल्ह्यात आजपर्यंत ८ हजार १४७ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज; सद्यस्थितीत २ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरू नाशिक, दि. २५ जुलै , २०२० (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ८ हजार १४७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण: नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २०८, चांदवड २४, सिन्नर १२४, दिंडोरी ५३, निफाड १७५, देवळा २१, नांदगांव ६६, येवला ४०, त्र्यंबकेश्वर १५, सुरगाणा १५, पेठ ०३, कळवण ००, बागलाण ३६, इगतपुरी १५८, मालेगांव ग्रामीण ४१ असे एकूण ९७९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६७७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८३ तर जिल्ह्याबाहेरील ०७ असे एकूण २ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ११ हजार ३३२ रुग्ण आढळून आले आहेत. मृत्यु : नाशिक ग्रामीण १०२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २३४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४ व जिल्हा बाहेरील १९ अशा एकूण ४३९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. लक्षणीय : ◼️११ हजार ३३२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ८ हजार १४७ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज. ◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार ७४६ पॉझिटिव्ह रुग्ण. (वरील आकडेवारी आज सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)
NASHIK DISTRICT CORONA UPDATES 🗓 24 JULY 2020 ⏰ 10:00PM Total recovered :8147 Total death : 439 Active case in the district: 2746
नाशिकमहानगरपालिका नाशिक जिल्हा होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशन, हॅनेमॅनियन होमिओ फोरम, श्रीसाईसंजीवनीसंस्था, नाशिक_ व प्रभाग. क्र. 23 मध्ये मा. महापौर सतिश(नाना) कुलकर्णी, नगरसेवक चंद्रकांत खोडे, नगरसेविका रुपाली यशवंत निकुळे, नगरसेविका शाहीन सलीम मिर्झा यांचा वतीने परिसरातील नागरिकांना कोरोना (Covid19) आजारा पासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी होमिओपथीक औषध ArsenicAlbum30 या गोळ्यांचे मोफत वाटप करताना .
यवतमाळ :एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु : 19 नव्याने पॉझेटिव्ह ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : तीन जणांना डिस्चार्ज यवतमाळ, दि. 24 : शुक्रवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या 23 झाली आहे. तर आज जिल्ह्यात 19 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले तीन जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
राज्यात टेस्टिंग वाढवल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ- शरद पवार नाशिक येथे कोरोना पार्श्वभूमीवर घेतली बैठक... नाशिक दि. २४ जुलै - राज्यात टेस्टिंग वाढवल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवण्याच्यादृष्टीने आरोग्य खात्याकडून पुढील काही दिवसात महत्त्वपूर्ण पावले टाकण्यात येतील. त्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली.