विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.
परदेशातील विविध विद्यापीठात अनेक नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.
राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेची अर्ज करण्यापासूनची सर्व निवडप्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. देवानंद बाबुराव शिंदे, डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर आणि राजीव रणजीत जाधव यांची या अधिसूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याच्या दृष्टीने कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक आदी महत्त्वपूर्ण जागा भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय प्रकिया तातडीने पूर्ण करावी.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा घेण्यात येणाऱ्या शहरांच्या संख्येत 155 वरून 198पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या पण वंचित पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा महिला विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने या शिष्यवृत्त्यांची आखणी करण्यात आली आहे.
प्राध्यापक भरती प्रकियेची नस्ती उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कार्यवाही पूर्ण करुन सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आली आहे.
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मातृभाषेतून उच्च शिक्षणाचा पुरस्कार करणारे आहे
सुमारे २० हजार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांत प्रवेश नाकारला जात असल्याचे कळते.
दहावीचा निकाल 20 जुलैला आणि बारावीचा निकाल 31 जुलैला लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
प्रारंभी इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी पुणे विभागातील प्रलंबित प्रकरणाची माहिती घेतली.
सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल
"पुरस्कारासाठी दाखल झालेले सर्व प्रस्ताव वाचताना परीक्षकांना खूपच आनंद झाला त्यापैकी शैक्षणिक अध्ययन संसाधन या प्रवर्गासाठी निवडलेली तिन्ही नामांकने उत्कृष्ट होती.
सनदी लेखापालाच्या नियुक्तीमुळे शैक्षणिक संस्थेचे आर्थिक व्यवहार तांत्रिकदृष्ट्या तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
12 वी च्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा कल विविध प्रोफेशनल शिक्षणाकडे जाण्याचा असतो.
सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिक्षणमंत्र्यांकडून परीक्षा रद्द करण्याबाबतची फाईल आपत्ती व्यवस्थापन विभागाला काल पाठवण्यात आली होती.
यासंदर्भात संभ्रम निर्माण करणारे वृत्त विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित झाले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे बांधकाम करतांना अनुभवी तज्ज्ञ वास्तु विशारदाची नेमणूक करावी.
पोखरियाल निशंक यांनी एक आठवड्यापूर्वीही राज्यांतील शिक्षा सचिवांसोबत बैठक घेतली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दहावीच्या परीक्षांसदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरून ताशेरे ओढले होते.
दहावीची परीक्षा ही शालेय शिक्षणानंतर सर्वात महत्त्वाची असते.
पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी-2021 परीक्षा 24 जून 2021 पासून नियोजित होत्या.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदा 712 तर भारतीय वन सेवा परीक्षेमध्ये 110 जागा रिक्त आहेत.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत झाला.
कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दूरदृश्य माध्यमातून चर्चा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनुसार राज्यातील १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याची अंमलबजावणी दि. १ मे २०२१ पासून होणार आहे.
प्राध्यापकांच्या भरतीबाबत चर्चा झाली. प्राध्यापक भरती करायची आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरू करण्यात येईल.
केंद्रीय परीक्षा नियंत्रक मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारलादेखील त्यासंदर्भात विचारणा केली जाऊ लागली होती.
आपण ज्या तारखांना 12 व्या परीक्षा जाहीर करू त्याच तारखांना त्या घेता याव्यात यादृष्टीने व्यवस्था विकसित करण्यात यावी.
राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यंदा नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा ऑनलाइनच झाल्या आहेत. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.
आताच्या परीक्षेला विद्यार्थी आला नाही, तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. या विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल.
डॉ.राजेंद्र कुमार शर्मा (जन्म २० नोव्हेंबर १९५८) यांनी मेरठ विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून आयआयटी दिल्ली येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे.
दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा येत्या एप्रिल अखेर पासून सुरू होणार आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन या चर्चांना गायकवाड यांनी पूर्णविराम दिला
अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र विषय बंधनकारक न ठेवण्याचा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा निर्णय धोकादायक आहे,
मराठा आरक्षणावर आणण्यात आलेल्या या स्थगितीचे कारण सांगून या विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात येत नाही.
परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. अनेक मुले रस्त्यावर उतरली आहेत. पुण्यातील शास्त्री रस्ता विद्यार्थ्यांनी अडवला आहे.
राज्यात मराठीला शोभेल असे देशातील उत्कृष्ट मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्र शासन स्थापन करेल.
परीक्षेतील गोंधळामुळे गेल्या दोन दिवसांपासून सरकारवर उमेदवारांनी टीकेची झोड उठवली होती. सोशल मीडियवरून याविरोधात मोहीम सुरू झाली होती.
तमीळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केले जाण्याची शक्यता आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये सुरू करायची की नाहीत, याचे अधिकार जिल्हाधिका-यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
आनंद जाधव, अंबादास कांबळे अनिल माने आदी उपस्थित होते. शिक्षण आयुक्त सोळंकी यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी अन्य राज्यांप्रमाणे आरटीई कायद्यात महाराष्ट्रात काय बदल करता येईल.
तनिष्काच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने कायद्यात पदवीधऱ होण्यासाठी प्रयत्न केले; परंतु तिचे वय आडवे आले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती.
मागच्यावर्षी कोरोनामुळे शाळा आणि कॉलेज सुरू झाली नव्हती. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा उशीरा सुरू होणार आहेत.
टाटा टेक्नॉलॉजी आणि इतर कॉर्पोरेट संस्थांच्या सहयोगातून राज्यातील ४१९ शासकीय आयटीआय आणि ५३ टेक्निकल स्कुल्सचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
कामधेनू गौ-विज्ञान प्रचार-प्रसार परीक्षा देशभरामध्ये दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी ऑनलाइन घेण्यात येणार आहे. या प्रस्तावित परीक्षेचा तपशील लवकरच kamdhenu.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी केलेल्या सूचनांचा विचार करून परिक्षांच्या तारखांसंबधी निर्णय घेतल्याचे पोखरियाल यांनी स्पष्ट केले.
आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदे लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाने भरतीला मान्यता दिली आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात येते. राज्यातून आठ ते दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात.
राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने भौतिकोपचार अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे.
नियमित विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 23 डिसेंबर ते 11 जानेवारी पर्यंतची मुदत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागातील दहावी, बारावीच्या पुरवणी / फेर परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये घेण्यात आली होती.
शासकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी एनएचएम अंतर्गत फर्निचर खरेदी, 130 बेड्स लागणार आहेत
इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सेफ्टी अँड सेक्युरिटी मॅनेजमेंट ही संस्था अनेक अनुभवी वरिष्ठ सैनिक अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत आहे.
फकिन इन्स्टिट्यूट येथे काम करीत असताना बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीबाबत सुधारीत पुरवणी मागणी करणे आवश्यक असून यासाठी सुधारीत प्रस्ताव तयार करणे आवश्यक आहे.
डिसले यांचे अभिनंदन करुन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू दिली. यावेळी श्री. डिसले यांचे आई वडील देखील उपस्थित होते.
डिसले यांना हा पुरस्कार मिळाला नसून त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामाने हा पुरस्कार मिळविला आहे. यावरच ते थांबले नसून त्यांनी पुरस्काराची रक्कम या स्पर्धेतील इतर नऊ स्पर्धकांमध्ये वाटून दिली आहे.
आजचे विद्यार्थी विद्यार्थी तंत्रज्ञानस्नेही असल्यामुळे मोबाईल फोन, संगणक या माध्यमातून ज्ञान प्राप्त करीत आहेत.
हवामान बदलाचे उदाहरण देत नायडू म्हणाले की या आव्हानाशी दोन हात करण्यासाठी अध्यात्मिक उत्तरे ही निसर्गाचा आदर करणाऱ्या मूल्याधारित शिक्षणात अंतर्भूत असावीत.
अटल अकादमीच्यावतीने एफडीपी ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये नोंदणी करण्यापासून ते सहभागींना प्रमाणपत्र वितरित करण्यापर्यंतची सर्व कार्ये करण्यात येतात.
बालमित्रांसाठी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणारा बालक दिन यावर्षी पूर्ण आठवडाभर साजरा केला जाणार आहे. राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 1 ली ते 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दि. 8 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे.
विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे बंद असले तरी शिक्षण ऑनलाईन सुरु आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच दि.23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत ‘एसओपी’ तयार करण्यात आली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, कोविड-१९ मुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देवू शकले नाहीत.
रोबोटची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे रोबोटमध्ये वापरलेले वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय-आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) होय. मानवी उपस्थितीत मानवी हालचाली अचूकपणे ओळखून तात्काळ अतिनील किरणांचे उत्सर्जन थांबवण्यासाठी यामध्ये पीआयआर सेन्सर वापरला आहे.
अधिक माहितीसाठी – https://bit.ly/38awdzv https://bit.ly/3eq8gVW
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये अशा सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी दि. 10 नोव्हेंबरपर्यंत http://cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अनाथ बालकांची व्याख्या बदलण्याची गरज असून ज्या बालकांना कोणीही नातेवाईक नाही, अशा बालकांना संपूर्ण अनाथ समजून त्यांचा ‘अ’ गट करावा आणि ज्याचे पालक नाहीत, मात्र त्यांची जात माहित आहे.
जे. जे. रुग्णालय अतिविशेषोपचार रुग्णालयात रुपांतरित करण्याबाबत विचार करण्यात येत आहे. यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या आवारातच दहा मजली अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी या ठिकाणाचा विकास होणे गरजेचे आहे त्यासाठी लागणारे सहकार्य विद्यापीठ प्रशासनाला केले जाईल.
शिक्षण राज्यमंत्री श्री. कडू यांनी आज सेंट ऊर्सुला शाळेत पालकांच्या तक्रारी स्वीकारल्या. यावेळी शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, शिक्षणाधिकारी डॉ. शिवलिंग पटवे, चिंतामन वंजारी उपस्थित होते.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासोबतच साहस प्रशिक्षण हा विषय मुलांच्या अभ्यासक्रमात असावा. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होईल, असे या सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत पुरवणी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
काही शाळा बोगस पालक-शिक्षक समिती स्थापन करत आहेत. असे प्रकार तपासणीदरम्यान आढळून आल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. नर्सरी शाळा परिसरात सुरु करता येत नाही.
ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व ग्रंथालये सुरू होत आहेत. ‘वाचन प्रेरणा दिन’ केवळ विशिष्ट दिवशी साजरा न करता तो 365 दिवस साजरा करण्यात यावा.
महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. या प्रकल्पा अंतर्गत शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध नावीण्यपूर्ण कार्यक्रमांना पाठींबा दिला जाईल.
सीजीआय इंडिया ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी असून अटल टिंकरिंग लॅब अंतर्गत येणाऱ्या 100 शाळांना तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी व नाविण्यपूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार झाली आहे.
अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पात्रतेच्या निकषांमध्ये यंदा बदल करण्यात आल्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे.
विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या अंतिम वर्ष, एटी-केटी, बॅकलॉगच्या ऑनलाइन-ऑफलाईन परीक्षेसंदर्भात कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी मंत्री सामंत यांना माहिती दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील काही दिवसांपासून अनेक आस्थापना, व्यवसाय व उद्योग बंद होते. आता शासनाने काही अटी व शर्तीच्या अधीन राहून कंपन्या, औद्योगिक आस्थापना, व्यवसाय, उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली आहे.
विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी सहा महिन्यांची वाढीव मुदत देण्याबरोबरच प्रबंधासाठी आवश्यक असणाऱ्या केसेसची संख्याही कमी करण्यात येईल.
मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था तसेच नागपूर, औरंगाबाद व कोल्हापूर येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र येथे विद्यार्थ्यांना युपीएससीच्या तयारीसाठी प्रशिक्षण दिले जाते.
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष तसेच संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव डॉ. जी. सतीश रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती.
उमेदवारांनी सुधारित वेळापत्रकानुसार http://cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
राज्य शासनाद्वारे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील व गरज पडेल तिथे केंद्र सरकारची मदतदेखील घेतली जाईल असेही श्री. देशमुख म्हणाले.
सद्यस्थितीत राज्यातील सर्व जिल्ह्यातील समित्यांकडे मिळून जवळपास ३५ हजारहून अधिक प्रकरणे या समित्यांकडे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.
अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल.
नव्या पिढीचे गायक, संगीतकार निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातलं पहिलं संगीत महाविद्यालय लवकरच मुंबईत सुरू करण्यात येणार आहे.
नैतिक मूल्ये हा शिक्षणाचा मूलाधार असतो. नैतिक मूल्ये, आचार-विचार व चारित्र्य निर्माण ही मूल्ये जपली गेली पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणाने माता, मातृभाषा व मातृभूमी या विषयांवर भर दिला आहे.
आंतरराष्ट्रीयीकरणाकडे नेण्यासाठी धोरणात आपली संसाधने एकत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या गरजेला डॉ. एस.वैद्य सुब्रमण्यम, यांनी अधोरेखित केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना हा दर्जा मिळवून देऊ, असे विद्यापीठाला आश्वस्त केले होते. या आश्वासनाची पूर्तता झाली आहे.
कोरोना संकटामुळे शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या काळात काही दिवसांपासून अनेक आस्थापना, व्यवसाय, उद्योग बंद होते. आता शासनाने काही अटी शर्तीच्या अधीन राहून कंपन्या, आस्थापना सुरु करण्यास मान्यता दिली आहे.
बांबू लागवड अत्यंत कमी खर्चिक आहे. बांबूचा विस्तार झपाट्याने होतो. त्याला जलसिंचनाची आवश्यकता नाही. बांबूमुळे जमिनीची धूप थांबते व गुरांसाठी चारा उपलब्ध होतो.
मुंबई विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. परीक्षा घेत असताना परीक्षेच्या प्रक्रियेतून एकही विद्यार्थी सुटता कामा नये
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तयारी केली आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी विविध सामाईक प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरू शकले नव्हते.
नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वंकष असून पूर्व प्राथमिक शिक्षणापासून तर पदव्युत्तर शिक्षणाबाबत त्यामध्ये विचार केला आहे. धोरणाच्या माध्यमातून नितीमूल्ये व संस्कार, मातृभाषेतून शिक्षण, भारतीय भाषांना चालना, आंतरशाखीय शिक्षण यांना चालना देण्यात आली आहे.
महाजॉब पोर्टलद्वारे आतापर्यंत दोन लाख 86 हजार जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 28 हजार 167 जणांनी सर्व माहितीसह आपले प्रोफाईल पूर्ण केले आहे.
राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या लष्कर, नौदल आणि हवाई दल यासाठीच्या 144 व्या अभ्यासक्रमाच्या, नौदल अकादमीच्या 106 व्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी या मुलाखती घेण्यात आल्या.
विद्यापीठाकडून परिक्षेसंबंधी झालेली तयारी, अडचणी तसेच इतर अनुषंगिक विषयावर मंत्र्यांनी बैठकीचे आयोजन जिल्ह्यात केले होते.
संचालक, औद्योगिकसुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्यावतीने सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून मान्यता देणेसाठी शासनाने ठरविलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा जिल्हाधिकारी कार्यालयाने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांना देण्यात आले होते.
द्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे मुदतवाढ देण्यासंदर्भात मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या असून माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करतो. आपल्या राज्याला गौरवशाली शैक्षणिक वारसा आहे.
कमीत कमी संसाधनामध्ये आणि सहज आणि सोप्या पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील यासाठीचा अभ्यास करण्यासाठी आज कुलगुरुंची एक समिती गठीत करण्यात आली आहे.
राज्य शासन नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार करीत असलेल्या कृती आराखड्याबद्दल देखील त्यांनी यावेळी माहिती दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ते उस्मानाबाद जिल्ह्याचे अंतर अधिक आहे.
दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगातून निवड होणाऱ्या विद्यार्थांचा सत्कार राज्य शासनाकडून केला जावा.
Kormo Jobs या अॅपमध्ये स्वतःची प्रोफाईल तयार करून शिफारस केल्यास पाहिजे तिथे नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.
शाळा कशा प्रकारे ऑनलाईन किवा ऑफलाईन पद्धतीने सुरु होऊ शकतात यासाठी नियोजन करावे.
शासन निर्णय 20 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून कार्योत्तर मान्यता देण्यात आली.
वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार, मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज आहे.
अलीकडे प्रशासनात जातीयवाद, धर्मांधता, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला असून यामध्ये दलित- वंचित,उपेक्षित समाज भरडला जात आहे
गेले ४ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झालेला दिसत आहे.
महाराष्ट्र सायबर मध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन आहे
शाळा सुरु झाली मुलांचं एक रुटीन सुरु होतं. मुलांचा अभ्यास , खेळ , क्लास यामध्ये मुलं अडकतात. पालकही काही वेळा काळजीपोटी की होईना मुलांना त्याच अभ्यासक्रमाबद्दल भीती दाखवून बळजबरीने अभ्यासाला बसायला लावतो. मात्र हे योग्य आहे का?