पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यानंची सोय व्हावी यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत तसेच कोकण विभागातील विजेच्या कामांसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यात चालू वर्षाअखेर 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचे गृह विभागामार्फत प्रस्तावित आहे.
COVID-19 निदान प्रयोगशाळेतील स्वयंचलित RNA एक्सट्रॅक्शन मशिनमुळे COVID-19 नमुने तपासणीचा वेग वाढणार आहे.
मंगळवारी ११ हजार ११९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६ हजार ६०८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रोहा तांबडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी घटना आहे.
पाच मजली असलेली ही इमारत दहा ते वीस वर्षे जुनी असल्याचं बोललं जात आहे.
या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी आज पहाटे उपस्थित राहून तेथे सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली
दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला असे सांगितले.
रमाबाई केशव ठाकरे विश्वस्त संस्थेच्या रमाधाम या वृद्धाश्रमाच्या पुनर्विकासानंतर उभ्या राहिलेल्या नव्या सुसज्ज वास्तूचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला
जलसंधारण विभागांतर्गत रायगड जिल्ह्यातील अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. ते प्रकल्प अधिक गतीने पूर्ण व दर्जेदार करावे. जिल्ह्यातील या प्रकल्पांमुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
लोकांची कामे चांगल्या प्रकारे व लवकर पूर्ण केल्यास लोकांना समाधान वाटते. चांगले आणि वेळेत काम करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली.
बाळासाहेबांच्या अंगणात तुळशीचेच झाड होते पण आता त्यांचा श्रावणबाळ जिथं दिनोच्या घरी जातो, तिथं गांजाची झाडे आहेत की कसली आहेत ते बघा असे नितेश राणे म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीच्या अनुषंगाने पाहणी करुन बोटीसाठी म्हाप्रळ व आंबेत अशा दोन्ही ठिकाणी जेटीची आवश्यकता व्यक्त केली होती.
अनियमित पाऊस, ‘निसर्ग’सारखी वादळे ही संकटे हवामानातील बदलामुळे निर्माण झालेली आहेत. अशी संकटे निर्माण होऊ नयेत यासाठी पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक (Republic TV editor ) अर्णब गोस्वामी (Arnab goswami) यांना अलिबाग कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी कोयना नदीवर धरण बांधून पाणी अडविले आहे.
निहाल चव्हाण, राेहित पलांडे आणि उबेद खान हे तीनजण या घटनेत वाचले असून त्यांच्यावर दापाेलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. 90 टक्के स्थानिकांनी जागेचा मोबदला स्वीकारला असल्याने आता त्याबाबतीतील भूमिका केंद्र सरकार घेईल, असे सांगण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यात ही अशीच अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे फोटो काढल्याच्या घटनेने जुन्नर तालुका हादरला आहे.
राज्यातील आजी-माजी मंत्र्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने सरकारने जाहीर केला. भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासुरक्षेतसुद्धा कपात करण्यात आली होती.
नाईक आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीत आजही तिन्ही आरोपी गैरहजर होते. त्यामुळे न्यायालयाने कठोर भूमिका घेत दहा मार्चला होणा-या पुढील सुनावणीला या तिन्ही आरोपींना हजर राहण्याचे निर्देश दिले.
राणे यांच्या ’लाइफटाइम’ या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी शाह सिंधुदुर्ग दौ-यावर आले होते. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना शाह यांनी राणे हे अतिशय मेहनती आणि अन्यायाचा प्रतिकार करणारे नेते असल्याचे म्हणत त्यांच्या कामांचे कौतुक केले.
या अपघातात मृत झालेल्या तसेच जखमी झालेल्या कामगारांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. या स्फोटाची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.
महाराष्ट्र सरकारने अनेक खासगी एजन्सींना नेमलं आहे. रेन ड्रॉप नावाची एजन्सी आहे.
दोडामार्ग तालुक्यात 8 झाडे पडली आहेत. सावंतवाडी तालुक्यात 6 ठिकाणी झाडे पडली आहेत.
समुद्रकिनारी रहिवासी असलेल्या नागरीकांसाठी अलर्ट जारी केला होता.
घरात पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातून बाहेर जाऊ नये.
रायगड जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी सुखरूप परत आल्या आहेत.
“तोक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या संरक्षणात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.
रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.
वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून तिथे 160 घरांचे नुकसान झाले आहे.
लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
राजापूर तालुक्यात कच्च्या घरात राहणाऱ्या 652 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.
आज सकाळी 9 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.
सर्वात कमी पाऊस वैभववाडी तालुक्यात 149 मि.मी. इतका झाला आहे.
स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे.
एकूण 2 हजार 72 घरांचे 3 कोटी 42 लक्ष 37 हजार 10 रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात सरासरी 132.11 मिमी तर एकूण 1189 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी फडणवीस कोकणच्या दौर्यावर आहे.
तोक्ते चक्रीवादळाची तीव्रता अधिक होती. याचा मोठा फटका किनारपट्टी भागाला बसला आहे.
रायगड समुद्र किनार्यावर तीन दिवसांत आठ मृतदेह सापडले आहेत.
आजच्या परिस्थितीत या रुग्णालयाच्या पूर्णत्वाचे महत्त्व विशेषत्वाने जाणवते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली.