महाराष्ट्र

  • Home
  • महाराष्ट्र

All News

मुलगा ऋषीसह दोन्ही मुली दीपाली व सोनाली तसेच नात सिद्धी यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.

संसदेच्या दोन्ही सभागृहांत 127 व्या घटनादुरुस्तीचे विधेयक एकमताने मंजूर झाले. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून एकही दिवस गोंधळाशिवाय पार पडला नाही.

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या कार्यालयीन ज्ञापनान्वये देण्यात आलेल्या निदेशास अनुसरुन “सामाजिक ऐक्य पंधरवडा” साजरा करण्यात येणार आहे.

आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केलं होतं. त्यांच्या गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती.

नशाबंदी हा संवेदनशील विषय असून, याबाबत तरुणांमध्ये जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे.

देश संकटात असताना देशातील सामन्यातील सामान्य व्यक्तीने परोपकाराची भावना दाखविली.

आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असल्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.

जुलै महिन्यात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना तात्काळ दिलासा देण्यासाठी विशेष धोरण अवलंबून पूरग्रस्त भागात मोफत 92,017 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले.

कोरोनाकाळात बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली. जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली.

देशातील काही राज्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण आपआपल्या मातृभाषेतून सुरु केले आहे. यात महाराष्ट्राचाही सहभाग आहे.

बालविवाहाच्या वाढत्या प्रकरणाविषयी मला मंत्री म्हणून खूप काळजी वाटते असे सांगून महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या

गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र कोविड संसर्गाशी लढा देत आहे. राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली.

सत्कारार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात माता-पित्यांचा सहभाग कसा मिळाला याबाबत भावना व्यक्त करीत आपले यश माता-पित्यांना समर्पित केले.

मदत पुरवताना कोणत्याही तांत्रिक मुद्दयांवर अडचणी येऊ नये यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली.

जिल्ह्यातील एकूण 167 गावे पूर्णत: व 212 गावे अंशत: अशी एकूण 379 गावे बाधित झोलली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील 44 गावे पूर्णत: व 7 गावे अंशत: अशी एकूण 51 गावे बाधित झाली आहेत.

मराठा आरक्षण देण्यासाठी ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता विषद केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. मदतकार्य युद्धापातळीवर सुरू झाले.

आज पहाटे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली.

‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.

महाविकास आघाडीतील नेते जरी विसंवाद आणि मतभेद असल्याचे नाकारत असले, तरी पटोले यांची गेल्या काही दिवसांतील वक्तव्ये राज्य सरकार अस्थिर करणारी आहेत.

रात्री झोपताना घरात लावलेल्या जनरेटर संचाच्या धुराने गुदमरून कुटुंबातील 7 पैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी बॅक्टेरीयामुळे हा आजार होतो. यामुळे श्वसनमार्गाला संसर्ग होऊन फुप्फुसाला सूज येते.

ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज थोडक्यात बचावल्या आहेत. गायकवाड यांच्या गाडीच्या मागच्या बाजूला घासले गेले आहे

आमदार रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, की कोरोनामुळं स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे.

मला माफ करा… 100 जीव वाचवायचे होते. पण डोनेशन करून 72 राहिले. जमलं तर इतरांपर्यंत पोहचवा. अनेक जीव वाचतील.

केंद्र सरकारच्या संस्था या स्वायत्त संस्था आहे; मात्र तरीही या संस्थांचा वापर केला जात आहे.

विरोधी पक्षनेत्याने केंद्रातील नेत्यांना भेटणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

सत्कार अभियानाचा शुभारंभ प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या क्लिनिकपासून करण्यात आला.

राज्यातील गडकिल्ल्यांच्या सर्वागिण विकासासाठी समिती अग्रक्रम ठरवेल.

विधानसभा अध्यक्षपदावरून आघाडीतील धुसफूस समोर आली आहे.

अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवले आहे.

शहरातील वकील तरुण परमार यांनी ही तक्रार केली असून अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांद्वारे पारंपरिक वीज निर्मितीदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला.

काही जिल्ह्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. अशा जिल्ह्यांनी बाह्य स्रोतांद्वारे /कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे.

मागील वर्ष दीड वर्षांपासून आपण सगळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उतारावर उभे आहोत.

भाजपाच्या २४ जून रोजी झालेल्या प्रदेश कार्यसमिती बैठकीत पक्षाने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीची मागणी ठरावाद्वारे केली होती.

राज्यमंत्री श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली.

राज्यपाल कोश्यारी यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या जुहू येथील परिसराला भेट देऊन विभागप्रमुख तसेच प्राचार्यांशी संवाद साधला

बैठकीत RT-PCR चाचणी संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

नागरी क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत प्राधान्यक्रम निश्चित करा.

सचिन वाझे याने आपल्या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांचादेखील उल्लेख केल्यामुळे आधीच ते अडचणीत आहेत.

भुजबळ यांनी तत्कालीन देवेंद्र फडवणीस यांच्या सरकारचा निर्णय ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत असल्याचा आरोप केला होता.

अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही

गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असून त्यामुळे लक्षणीय कामगिरीची नोंद होत आहे.

राज्यात असलेल्या 47 कारागृहांपैकी लहान असलेल्या नऊ जिल्हा कारागृहांत कैद्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे वाटत असताना राज्यात कोरोनाच्या विषाणूचे नवे प्रकार समोर आले आहेत.

एरंडोल येथे साहित्य वाचनाभिरुची असलेल्या समाजशील महिलांनी एकत्र येऊन प्रथमतःच 'पुस्तक भिशी'ची स्थापना केली.

कोरोनाचे संकट केवळ महाराष्ट्रावर नव्हे, तर जगावर आहे. आरक्षणाचा प्रश्‍न समोर आहे हे मान्य आहे.

मुलुंड इथल्या आनंदनगर टोलनाक्यावर भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम करण्यात आले.

आजच्या परिस्थितीत या रुग्णालयाच्या पूर्णत्वाचे महत्त्व विशेषत्वाने जाणवते.

वृक्षारोपणाचा कार्यक्रम पितृदिनाच्या औचित्याने पिंप्राळा येथील स्मशानभूमीत 20 जून रोजी सायंकाळी झाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र संकल्पनेला आजच्या सामंजस्य करारातून खऱ्या अर्थाने हातभार लागला आहे.

आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामात त्रृटी असल्याने त्रयस्थ यंत्रणेमार्फत बांधकामाची चौकशी करण्यात यावी.

काल एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविला होता.

राज्यातील २८ वर्षापर्यंतच्या अनाथांना बीपीएल शिधापत्रिकेबरोबर त्याचे लाभ मिळतील व २८ वर्षावरील अनाथांना उत्पन्नाप्रमाणे शिधापत्रिका मिळेल.

धनंजय मुंडे यांनी विभागाला निर्देश देत ही मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या.

देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव साहेबांची मला आठवण होते.

सुमारे आठवडाभरापूर्वी विविध मागण्यांसंदर्भात आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला होता.

विधिमंडळाचे अधिवेश ठरवण्याबाबतच्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहिले होते.

स्थानिक पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्तावही सादर केला असून लवकरच संचारबंदीचे आदेश निघण्याची शक्यता आहे.

अजिंक्यच्या वडीलांना सिगारेट पिण्यास श्रीराव विरोध करीत होते.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून घेण्यात आल्या होत्या.

सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर पटोले यांनी हा शिवसेना पक्षाचा अंतर्गत प्रश्‍न आहे असे म्हटले होते.

सध्याच्या डिजिटल युगात कुणी पत्र लिहितं का? व्हॉट्सअप, फोन, मेसेज करतो; पण आमदाराकडूनच असं पत्र लिहिलं गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी आलोक मातूरकर टेलरिंगचा व्यवसाय करायचा. तो राहत्या घरातूनच त्याचा व्यवसाय चालवत होता.

या केसेससंदर्भात पुढील कार्यवाही अशी करण्यात येत आहे की या इंडेक्स केसेसची संपूर्ण माहिती घेतली जात आहे.

जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन अठरा वर्षाच्या पुढील युवक-युवतीपासून पुढील सर्व वयोगटातील लोकांना लसीकरण करणं आता शक्य होणार आहे.

महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची पाच वर्षांसाठी निर्मिती झाली.

सरनाईक यांनी हे पत्र 9 जून रोजी लिहिले आहे. त्यानंतर आज 10 दिवसांनी ते माध्यमांसमोर आले आहे.

वेदिका अवघ्या आठ महिन्यांची असताना तिला ’एसएमए टाइप-1’ दुर्मीळ आजार झाल्याचे निदर्शनास आले.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच आपण मनसुख हिरेनची हत्या केली

अमरावतीत पटोले आणि देखमुख यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत देशमुख यांची घरवापसी निश्‍चित केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रस्थान सोहळ्याचे सोशल मीडियाद्वारे लाईव्ह प्रसारण करण्यात आले होते.

मिहान संदर्भात दर पंधरा दिवसानंतर पाठपुरावा बैठक लावण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

जीआर काढून इतरांना आरक्षण दिलं, मग मराठा समाजाला सुद्धा आरक्षण द्या

राज्यात दरवर्षी सुमारे १५ लाखापेक्षा जास्त शिकाऊ परवाने देण्यात येतात तसेच २० लाखाहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी होते.

मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील २५० दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला

ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले लेव्हल तीनचे सर्व निर्बंध सध्या जसेच्या तसे लागू राहतील.

माहेरच्यांनी विवाहितेचा मृतदेह नवर्‍याच्या घरासमोरच जाळला.

एकरांहून अधिक जमीन पाण्यामुळे खरडली गेली आणि काही शेतकर्‍यांनी पेरणी केलेले बियाणे काही ठिकाणी वाया गेले.

मुख्यमंत्र्यांनी लोकसंख्येनुसार वस्तीनिहाय टीम तयार करा, या टीमने ती वस्ती सांभाळावी.

गेल्या काही वर्षांपासून कारागृहात कच्च्या कैद्यांची संख्या वेगाने वाढत असल्याने कैद्यांना दाटीवाटीने राहावे लागत आहे.

मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत पालिका समजली जाते.

आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले. शिवसेना आणि आपण एकत्र काम करू शकतो.

स्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा एक प्रमुख उपक्रम आहे.

मुळशी एमआयडीसीतील उरवडे गावात एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजिस कंपनी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत मराठा आरक्षणाविषयी चर्चा केली.

माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे.

राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

ज्येष्ठ पत्रकार, दैनिक सकाळचे माजी संपादक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री. राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन झाले.

तीन आठवड्यांपूर्वी त्यांच्या पत्नी क्षमा नार्वेकर यांचे कोरोनाने निधन झाले होते.

‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर’ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांनासाठी सोईचे होईल.

‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर’ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांनासाठी सोईचे होईल.

कोरोना रुग्णसंख्या, लॉकडाऊन, कोरोना लसीकरणासह विविध विषयांवर चर्चा करणार आहे.

मुक्ताई नगरपालिकेतील नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला हा एक मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.

राज्या कोरोना विषाणूविरुद्ध लढाई लढत आहे. त्या लढाईत आपल्याला जरी पूर्ण यश मिळाले नसले.

मध्यंतरी मुख्यमंत्री सचिवालयाने यादी देण्यास नकार दिला होता. अजून अंतिम निर्णय झाला नाही.

रायगड समुद्र किनार्‍यावर तीन दिवसांत आठ मृतदेह सापडले आहेत.

एक जून रोजी केरळात मॉन्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागा जून 2020 मध्ये रिक्त झाल्या.

आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा र्‍हास करत चाललो आहोत.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत चार कोटी 27 लाख 81 हजार 306 थाळ्यांचे वितरण झाले आहे.

तोक्ते चक्रीवादळाची तीव्रता अधिक होती. याचा मोठा फटका किनारपट्टी भागाला बसला आहे.

मुख्यमंत्री भरघोस मदत जाहीर करतील अशी कोकणवासीयांची अपेक्षा होती. मात्र त्यांनी कसलीच मदत जाहीर केली नाही.

वित्त वर्ष 2020-21 मध्ये युवकांचा घर खरेदीकडे अधिक ओढा होता.

जखणगाव ’हनीट्रॅप’ व त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करण्याच्या प्रकाराचे गूढ दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी फडणवीस कोकणच्या दौर्‍यावर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातसोबत महाराष्ट्र दौराही ठरला होता.

राज्यभरातील डॉक्टरांना राज्य टास्कफोर्स च्या तज्ज्ञांचे उत्तम मार्गदर्शन मिळत असल्याची माहिती ही डॉ. भोसले यांनी यावेळी दिली.

शुक्रवार २१ मे रोजी भेट देऊन पाहणी करणार आहेत तसेच प्रशासनाकडून आढावाही घेणार आहेत

सध्याच्या कोरोना साथीच्या काळात रुग्णांसाठी त्वरीत मदतकार्य उपलब्ध करण्यासाठी या निधीचा उपयोग करता येईल.

“गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आले, यावर्षी तोक्ते चक्रीवादळ आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.

जिल्ह्यात सरासरी 132.11 मिमी तर एकूण 1189 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कालपासूनच या चक्रीवादळाचा परिणाम सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांना जाणवू लागला होता.

एकूण 2 हजार 72 घरांचे 3 कोटी 42 लक्ष 37 हजार 10 रुपयांचे नुकसान झाले आहे.

स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे.

आज सकाळी 9 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.

नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

सदनिकांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आली आहे.

“प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोरोनावर उपचार” या विषयावर वनएमडी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मने ही परिषद आयोजित केली होती.

राजापूर तालुक्यात कच्च्या घरात राहणाऱ्या 652 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून तिथे 160 घरांचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.

खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टीवरच्या एकूण 137 कुटुंबाचे स्थलांतरण करण्यात आले.

“तोक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या संरक्षणात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.

महाराष्ट्र- गोवा किनाऱ्यावर ४०-४५ ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी सुखरूप परत आल्या आहेत.

घरात पाणी घुसणार नाही याची खात्री असल्यास घरातून बाहेर जाऊ नये.

समुद्रकिनारी रहिवासी असलेल्या नागरीकांसाठी अलर्ट जारी केला होता.

दोडामार्ग तालुक्यात 8 झाडे पडली आहेत. सावंतवाडी तालुक्यात 6 ठिकाणी झाडे पडली आहेत.

सागरी किनाऱ्यावरील प्रत्येक जिल्ह्यातील विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही विभागाने जाहीर केले आहेत.

सामान्य समाजासाठी धडपडणारा, एक तरुण उमदा युवा नेता राजीव सातव यांच्या रूपाने आज आपण गमावला आहे.

दुर्दैवाने काळाने एक मोठी क्षमता असलेला नेता आपल्यातून हिरावून नेला आहे.

कोरोनामुळे काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे.

राजीव सातव यांनी आपल्या प्रांजळ स्वभावाने पक्ष, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्र जोडले होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे.

जिल्ह्यात सुरू असणाऱ्या लॉकडाऊनचे आदेश 17 मे पर्यंत वाढविण्यात यावेत.

माधव हनुमंत वाघाटे (वय 28, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे़

हॅनी ट्रॅपसंदर्भांतील हा नगर जिल्ह्यात पहिला गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला.

रुग्णालयातील स्ट्रेचर साठीच्या रॅम्पवरून चालत जात असताना त्याचा पाय घसरला

आत्तापर्यंत आमदार अण्णा बनसोडेंच्या चार समर्थकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आज दुर्गप्रेमी संस्थांच्या पदाधिकाऱ्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली.

कोरोनाला गांभीर्याने न घेतल्यानेच कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.

देशातील एकूण कोरोना रूग्णांमध्ये महाराष्ट्रातील रूग्णांचे प्रमाण हे २२ टक्के आहे

इतिहासात उद्धव ठाकरे यांची नोंद खिल्ली उडवणारी होऊ नये

राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत.

सदर लसीकरणासाठी जेष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.

औंध भागातील झोपडपट्टीत त्या आपल्या परिवारासोबत राहतात.

काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत पाटील यांनी मुख्य सचिवांना लक्ष्य केले होते.

मुख्यमंत्री व मुख्य न्यायाधीश यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली.

50 टक्क्यांवरच्या आरक्षणासंदर्भातदेखील केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या संकटात एकीकडे शेकडो नागरिकांचा बळी जात असताना हत्येच्या या घटनेने नागपूर हादरले आहे.

वकिलामार्फत एक कोटी 70 लाख रूपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात वानखेडे याला अटक केली होती.

जवळपास 13 खासगी कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पालकमंत्र्याकडे राजीनामे दिले आहेत.

ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये महिलांचा समावेश आहे का, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मागील वर्षीचे शिक्षण ऑनलाईन झाल्यानंतर परीक्षा न घेता सर्वांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

गवताला आग लागल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गोंदवले बु. येथे सुरु केलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये 30 ऑक्सिजन बेड आणि 100 साधे बेड असणार आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सद्य:स्थितीत राबविण्यात येणाऱ्या योजना ह्या सन 2011 मध्ये निश्चित केलेल्या दराप्रमाणे राबविण्यात येत होत्या.

महाराष्ट्र सरकारने अनेक खासगी एजन्सींना नेमलं आहे. रेन ड्रॉप नावाची एजन्सी आहे.

राज्यासाठी लसीकरणासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याची परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडून मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही.

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाली, तरी आरोग्य यंत्रणेने अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्यांवर भर द्यावा.

‘तुमच्या त्याग, समर्पणाला मानाचा मुजरा. तुमचे हे योगदान जग कदापिही विसरणार नाही.

इतर राज्यांच्या धर्तीवर आपणही पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केलं पाहिजे.

मराठा आरक्षणासाठी आता पुन्हा न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची समीक्षा व विश्लेषण करून त्याबाबतचे समग्र मार्गदर्शन होणार आहे.

देशमुख यांची आता ईडीकडून चौकशी सुरू होणार आहे.

चौधरी दाम्पत्य घरात झोपलेले असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस विभाग सातत्याने कार्यरत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सांगितले होते की, आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपती व केंद्र शासनाचा आहे.

राज्यातील रुग्णालयांच्या नोंदणीच्या नूतनीकरणासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा छळ करण्यात आला. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले.

लसीकरणासाठी केंद्राकडून डोस उपलब्ध केले जात नाहीत. लसीकरणासाठी केंद्राकडून ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.

जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला.

विभागीय आयुक्त नाशिक साठी 4199.31 लाख रूपये वितरित करण्यात आले आहे.

प्रवासी डब्यांतील सीट काढून ती जागा मोकळी केली. त्यात दुचाकी व चारचाकी बसेल अशी जागा तयार केली.

तरुणाच्या विरोधात मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कोविड उपचाराच्या मुंबई मॉडेलची प्रशंसा केली असून, त्याच धर्तीवर शिर्डी येथे उपाययोजना करण्यात येतील.

सर्वोच्च न्यायालयाने दि.९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेल्या नियुक्त्यांना संरक्षित केले आहे.

आपल्या परिसरातील कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांना देखील आपल्या सेवेची गरज आहे

तिसर्‍या लाटेत मुलांना कोरोनाची बाधा झाल्यास सरसकट मुलांवर उपचार केल्यास मुलांसाठी ते धोकादायक राहणार आहे.

राज्यात गेल्या 24 तासांत 54 हजार 22 नवे रुग्ण आढळून आले होते.

केवळ इलेक्शन ड्युटीला आलेल्या शिक्षकाला स्वतःसह कुटुंबातील आई, वडील व मावशीचे प्राण गमवावे लागले आहेत.

काकडे यांची नुकतीच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे शहराचे आकडे तिथे जात नाही, तर पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण अशी सर्व मिळून आकडेवारी जाते.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर अगोदरच काही महत्वाचे निर्णय घेत आहोत.

लसीकरणारवरून केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले.

राज्यात सध्या लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती बरी आहे.

महाराष्ट्र एटीएसने स्फोटके बाळगणार्‍या दोघांना ताब्यात घेतले आहे.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला अल्ट्रा व्हायरस जाहीर केलं आहे.

छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची वेळ मागत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा कायदा करुन मराठा समाजाची फसवणूक केली, असं अशोक चव्हाण म्हणाले.

राज्यातील श्रीमंत मराठा समाज गरीब मराठा समाजाला जगू देणार नाही.

मराठा आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडी सरकार आज सर्वोच्च न्यायालयात पूर्णपणे अपयशी ठरले.

निकालात एक समाधानाची एक गोष्ट आहे, ज्या लोकांना 2019 मध्ये आरक्षण मिळाले ते टिकले आहे, असंही फडणवीस म्हणाले.

राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवण्यास सपशेल अपयशी ठरले असून मराठा समाजाच्या सरकारने अपेक्षाभंग केला आहे.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही हे राज्य सरकारचे अपयश आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य करावा लागतो. पण समाजाच्या दृष्टीने हे अत्यंत दुर्दैवी आहे.

राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

महाराष्ट्रातील लसींचा अपव्यय 0.22 टक्के आहे, तुमच्या खोटेपणानुसार 6 टक्के नाही.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र लिहिले आहे.

एकीकडे बेड, ऑक्सिजनअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. तर दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत.

आतापर्यंत ३ लाख ५० हजार घरकुले पूर्ण झाली असून ३ लाख ९९ हजार घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

मागच्या काही दिवसात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याच्या घटना घडत आहेत.

डॉ. विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करीत थेट विशेष विमानाने रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला.

काही दिवसांपूर्वी विखे यांनी विमानाचा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यामध्ये त्यांनी इंजेक्शन घेऊन आलोय व सर्वसामान्यांनाही देणार असल्याचे म्हटले होते.

चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे अवताडे यांनी विजयाच्या दिशेने पहिल्या फेरीपासून वाटचाल केली होती.

आदिवासी बांधवांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना थेट अनुदान वाटपाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने झाला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शासनाचे यासंदर्भातील नियम पाळून अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम करण्यात आला.

पुण्यातील विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.

मुलांना समस्येवर मात कशी करायची याचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी आपल्या याच अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग करीत जनजागृतीचे काम सुरू ठेवेले आहे.

राज्यातील कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रुग्ण संख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल.

जिल्ह्यामध्ये रेमडेसिव्हिरचे इंजेक्शन्सचे नियोजन कशा पद्धतीने करायचे याचा आराखडा प्रशासन करीत आहे.

कात्रज कोंढवा रोड येथे नगरसेवक प्रकाश कदम यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.

स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, राज्यातील समस्त नागरिक बंधू-भगिनींच्या सामूहिक प्रयत्नांना वंदन. सर्वांचे मनापासून आभार.

मोफत लसीकरणाबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही मोफत लसीकरण करण्याचा आग्रह धरला आहे.

सरकारकडून राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मोफत लस देण्याची योजना आखली जात आहे. दर महिन्याला दोन कोटी लस विकत घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

आज केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे.

पुण्यातील विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या विरोधानंतरही हा बदल करण्यात आला.

देशमुख यांचे नाव आरोपी म्हणून फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

कोव्हिड संकटात केवळ राज्य सरकारलाच इंजेक्शन वितरकांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे.

दारूचे व्यसन जडलेल्या काही जणांनी तलफ भागविण्यासाठी सॅनिटायझर प्यायले. यात पाच जणांचा मृत्यू झाला.

मोफत लसीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एक मे रोजी भूमिका जाहीर करणार आहेत. त्याबद्दल तेव्हाच सांगितले जाईल. सीरमने आवश्यकतेइतकी लस देऊ शकणार नाही, असे सांगितले आहे.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत शेतकरी वर्गाबरोबरच कामगारांचाही मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचे ते आधारस्तंभ आहेत.

देशभरातील कोविड रूग्णालयांमध्ये मेडिकल ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये वाद सुरू झाले आहेत.

नवीन आदेशानुसार नागरिक विनाकारण जिल्ह्याच्या बाहेर किंवा जिल्हा अंतर्गत प्रवास करू शकणार नाहीत. फक्त अत्यावशक काम आणि वैद्यकीय कामासाठीच नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे.

राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोना संकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे.

या दुर्घटनेस जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे.

नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे.

जगातील इतर कोणत्याही लसींच्या किंमतींपेक्षा आमची लस स्वस्त आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक टाळेबंदीचा जनतेचाच आग्रह आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी जाहीर केलेल्या मदत पॅकेजअंतर्गत देण्यात येणारी मदत संबंधित घटकांपर्यंत तात्काळ पोहचवण्याच्या कार्यवाहीचा आढावा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील वाढत असलेली कोरोना रूग्ण संख्या लक्षात घेऊन, दुर्गम भागातील जिल्हाधिकार्‍यांचा संपर्क रोज मंत्रालयाशी होत नाही.

मला वाटते त्यांना रात्री बेरात्री सत्ता कधी येईल, याची त्यांना स्वप्न पडत असतील; पण सध्या सरकार पडणार असल्याचे ते सांगत आहेत.

बु्रक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच फडणवीस, दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते.

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट गरजेची आहे.

गेल्या वर्षभरापासून आपण कोविडशी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली.

ब्रेक द चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरु राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही. ही कारणे आदेशात नमूद आहेत.

आज दिवसभरात सुमारे 3 लाख जणांना लस देण्यात आली असून आकडेवारी अंतिम होईस्तोवर त्याहीपेक्षा जास्त असेल.

राज्यात सध्या 80 टक्के ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी तर 20 टक्के हा उद्योगांसाठी देण्याचे आदेश कंपन्यांना दिले होते.

केंद्र व राज्यातील तज्ज्ञांनी विवाह, सभा, समारंभामुळे कोरोनाचा वेगात प्रसार होत असल्याची जाणीव वारंवार करून दिली आहे.

ज्या चॅटचा उल्ले परमबीर सिंह यांनी केला आहे, त्यातील बदलही पाटील यांनी निदर्शनास आणले असून त्यामुळे परमबीर यांच्याच अडचणीत वाढल्या आहेत.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर वाझेंनींही ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे.

वळसे-पाटील यांनी आज दुपारी गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे.

गृह विभागाचा कार्यभार मंत्री, कामगार व राज्य उत्पादन शुल्क दिलीप वळसे-पाटील यांचेकडे देण्यास मंजूरी दिली आहे.

अनिल देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना मुंबईतून महिना १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कोरोनाचे रुग्ण आहेत.

खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी अस्ताव्यस्त पार्किंग केल्यामुळे काहीवेळ या भागात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती.

गेल्या वर्षी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासठी कराव्या लागलेल्या टाळेबंदीमुळे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.

संदीप नारंग यांची पुण्यामध्ये आठ रेस्टॅारंट होती; पण पहिल्या टाळेबंदीचा फटका इतका होता, की त्यांना तीन रेस्टॅारंट बंद करावी लागली.

पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतो आहे.

निधीवाटपातील नाराजी आणि अन्य काही बाबी त्यांनी ठाकरे यांच्या कानावर घातल्या.

आरोग्य सुविधा आम्ही वाढवत आहोत. पण आम्हाला दररोज 50 डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी राज्यभर उपलब्ध होतील अशी सोय करुन द्या.

कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

ज्या विभागात मोठ्या प्रमाणात नस्त्यांची निर्मिती होते त्या विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात यावे

आव्हाड यांच्या आशीर्वादाने एसआरए, म्हाडा, बीएमसी येथे 100 बिल्डरची यादी, 100 आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रवीण कलमे हे केले काही महिने वसुली गँग चालवत आहेत.

जळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी नुकतीच ऑनलाईन निवडणूक झाली. यामध्ये बहुमत नसतानाही शिवसेनेने भाजपचे तब्बल 27 नगरसेवक फोडून महापलिकेवर आपला महापौर, उपमहापौर निवडून आणला.

शरद पवार यांच्या पित्ताशयात खडे तयार झाले होते. हे खडे जर का पित्तनलीकेमध्ये आले आणि नलिकेच्या तोंडाशी अडकले तर परिस्थिती थोडी चिंताजनक होते. पवारांच्या पित्ताशयातील एक खडा नलिकेच्या तोंडाशी अडकून बसला होता.

राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणावरही ॲड. आंबेडकर यांनी भाष्य केले. सध्याच्या घडीला आठ यंत्रणा माझा फोन टॅप करत आहेत. मी सरळ सरळ हा आरोप करत आहे.

शासनाच्या आदेशान्वये १६ नोव्हेंबर पासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे.

पवार बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. हे तीन पक्षांचे सरकार आहे. कुणाला मंत्री करायचे हा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना अधिकार आहे.

अंबानी धमकी प्रकरण आणि हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आल्यानंतर तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळवणारे नाथराव हे मराठवाड्यातील पहिलेच कलावंत होत. नाथरावांच्या निधनामुळे मराठवाड्यातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे.

राष्ट्रपती राजवट लागेल अशी बोंबाबोंब करतात, अशी कडवट टीका करताना तसे काही होणार नाही. सरकारवर लोकांचा विश्‍वास आहे, असा विश्‍वास मलिक यांनी व्यक्त केला

मलिक यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले, की महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे, तेवढी कुठल्याही दुसर्‍या प्रकरणाने झालेली नाही.

मुक्ताईनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी फोन टॅप करण्यात आल्याचे सांगितले.

सिंग यांच्या कार्यालयामधून अधिकृतपणे अधिकार्‍याला पाठवून तो ताब्यात घेण्यात आला होता. त्यानंतर हा डीव्हीआर गायब झाला आहे.

होळी आणि धूलिवंदनाचा सण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्याची आपली प्रथा आहे. परंतु यंदा उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतो आहे. त्यासाठी रविवार (दि.28) पासून दि. 15एप्रिल 2021 पर्यंत रात्रीच्या ( रात्री 8 ते सकाळी 7 वा. पर्यंत) वेळी जमावबंदी लागू केली आहे.

गुन्हयाचा पहिला तपास सहाय्यक पोलिस आयुक्त, सायबर विभाग, गुन्हे शाखा, मुंबई करीत आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी शासनाची दिशाभूल करून काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केलेे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की केंद्र सरकारचे तीन काळे कृषी कायदे, इंधनाचे वाढलेले दर याविरोधात देशभर आंदोलन सुरू आहे.

दीपाली यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिली आहे. यात वरिष्ठ अधिकारी जिल्हा वनाधिकारी विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

बोठे याची जरे खून प्रकरणात गुरुवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याचे वकील अ‍ॅड. ठाणगे यांनी न्यायालयात अर्ज केला

मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांच्या पक्ष प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश कार्यालयात उपस्थित होते.

पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांच्या आरोपांवर पलटवार केला. वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव फडणवीस यांना आहे.

मुख्यमंत्री हे प्रमुख आहेत. या विषयांवर त्यांनी बोलायला हवे; मात्र त्यांना माहीत आहे, की या मुद्द्यांवर बोलणे अवघड आहे. यावर बोलले तर याची चौकशी करावी लागेल.

केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश देऊनदेखील महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हस्तांतरीत करीत नसल्याची तक्रार एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात केली होती.

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक-नागपूरचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात या विश्वविद्यालयाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुनंगटीवार यांनी राबवलेल्या वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली होती.

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ बोठे यांच्या घरातून शुक्रवारी अनेक वस्तू हस्तगत केल्या आहेत. यामध्ये असलेला आयपॅड हा सुद्धा आता तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहे.

सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, की मनसुख हिरेन यांचा ज्या ठिकाणी मृतदेह सापडला, त्याच ठिकाणी दुसरा मृतदेह सापडला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे उद्या सोमवारी ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करुन कसून चौकशी करावी अशी मागणीही केली.

महावितरणकडून दरवर्षी सुमारे आठ ते नऊ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात.

अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.

या अपघातात मृत झालेल्या तसेच जखमी झालेल्या कामगारांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. या स्फोटाची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.

एनआयएकडून आतापर्यंत अँटालिया प्रकरणाची चौकशी केली जात होती, तर हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एटीएसकडून केला जात होता

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली. त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी चर्चा केली.

पंकजा यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसंदर्भात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला.

अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटके सापडली होती, त्याचा तपास आता एनआयए आणि एटीएस चांगल्या प्रकारे करत आहेत. एनआयएच्या तपासाला राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे.

पैसे दिले नसल्याने कोळसा कंपनीने वीज निर्मिती कंपनीला कोळसा पुरवणे बंद केले आहे. आधी पैसे द्या नंतर कोळशाचा पुरवठा केला जाईल अशी भूमिक कंपनीने घेतली आहे.

अलीकडच्या काही काळात लग्नाळू मुलामुलींचे विवाह अगदी साध्या पद्धतीने साजरे होत आहेत. लग्नाची वरात बैलगाडीवरून काढण्याची क्रेझ वाढली आहे.

स्फोटकांचा मुद्दा येतो तिथे एनआयए तपास करतेच. या प्रकरणात जो कोणी दोषी असतील, त्यांना तपास यंत्रणा शोधून काढतीलच. एनआयए आणि एटीएस प्रोफेशनल एजन्सी आहे.

महापालिकेत भाजपला असणारे भक्कम बहुमत पाहता महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोधी होण्याची शक्यता होती. पक्षाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी या पदांसाठी अर्ज घेतानादेखील असाच दावा केला होता.

मुंबई-पुणे द्रुतगती रस्त्यावरील टोलवसुलीसंबंधित आरोपांची सखोल चौकशी करा आणि तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर म्हणणे मांडा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या होणार्‍या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.

संस्थेच्या अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालय येथे गजभारे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. संस्थेने दिलेल्या जाहिरातीला अनुषंगूनच त्यांची नेमणूक झाली.

पवार यांनी काल त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन देशाला तिसर्‍या आघाडीची गरज असल्याचे म्हटले आहे. तिसर्‍या आघाडीसाठी विविध पक्षांशी चर्चा सुरू आहे.

मूळचे नेवासे तालुक्यातील असलेल्या दिलीप गांधी यांनी नगरमध्ये ज्यूसची गाडी सुरू करून व्यवसायाला सुरुवात केली होती. हातगाडी व्यावसायिकांचे नेतृत्वही त्यांनी केले होते.

कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, की वाझे प्रकरणाची मुळे लांबपर्यंत गेली असून सरकार तुमचे असतानाही खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण दाबले जाते असा आरोप नाना पटोले कसे काय करत आहेत.

23 मार्च पासून अर्ज दाखल करण्यात येणार असून 30 मार्च रोजी अंतिम मुदत आहे. अर्जाची छाननी 31 मार्च रोजी असून, तीन एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.

मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पी. सी. चाको यांनी आपला निर्णय पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीच्या रात्री स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. या कारमध्ये जिलेटिनच्या 19 कांड्या आढळून आल्या होत्या.

एकनाथ खडसे हे भाजपतील मुरब्बी आणि ज्येष्ठ नेते होते. ते स्पर्धेत आल्यामुळे फडणवीस यांनी त्यांना दूर सारले. महाजन यांना सारी ताकद दिली. सत्तेच्या पाच वर्षांच्या काळात उत्तर महाराष्ट्रात महाजनांचाच शब्द अंतिम असायचा.

’राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून भाजपचे नेते सातत्याने सरकार पडणार, असे म्हणत आहेत. या अधिवेशनात भाजप पहिल्यांदाच विरोधी पक्षाप्रमाणे वागताना दिसला.

पूजा चव्हाण प्रकरणापासून ते सचिन वाझे प्रकरणापर्यंत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती; पण विरोधकांचा हल्ला परतवून लावण्यात अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत.

वाझे यांची चौकशी मनसुख हिरेन केस बाबतच नाही तर याआधीच्या त्यांनी हाताळलेल्या केस बाबतही पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी राणे यांनी केली.

सरकारने आणखी 13 विमानतळांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी उड्डयन मंत्रालय दिल्ली, मुंबई विमानतळ कामकाजावर देखरेख करणार्‍या संयुक्त उपक्रमांतून जाण्यासाठी आवश्यक मंजुरी घेईल.

माळेगाव (ता. बारामती ) येथे गोविंदबाग या निवासस्थानी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या रणधुमाळीबाबत मत व्यक्त केले.

वाझे यांनी काही चूक केले असेल, तर त्यांना शिक्षा मिळणारच; मात्र त्यासाठी त्यांची नार्को टेस्टची मागणी काही सुमार दर्जाचे नेते करत आहेत.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी एनआयएने मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे.

शनिवारी एनआयएनने वाझे यांनी तब्बल 13 तास चौकशी केली होती. या चौकशीनंतर ‘एनआयए’ने त्यांना अटक केली. वाझे यांचे निकटवर्तीय आणि पोलिस अधिकारी रियाझ काझी हे गेले अनेक वर्षे मुंबई पोलिस दलात काम करीत आहेत.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या पत्नीने वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे.

सोमय्या यांचे हे सर्व आरोप खोटे असून माझ्या कुटुंबासह पक्षाची नाहक बदनामी केली आहे, असे वायकर यांनी म्हटले आहे.

बेळगावमध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर सांगलीमध्ये एसटी आगाराकडून कर्नाटक राज्यातील बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

राज्यातील शेतकर्‍यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली. वीजबिल माफीशिवाय आम्ही माघार घेणार नाही.

30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात जरे यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली.

प्रवीण कोटकर असे या तरुणाचे नाव असून, त्याने लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली; मात्र निवड होऊन दहा महिने झाले, तरी त्याला अद्याप नियुक्तीपत्र मिळालेले नाही.

पोलिस आयुक्तालयाला लागून असलेल्या विशेष शाखेत त्यांची बदली करण्यात आली आहे.

11 पैकी 10 कंपन्या दिल्ली-एनसीआर येथील आहेत. या कंपन्यांनी नाशिक आणि धुळ्यातील कंपनीला पुरवठा केल्याचे दाखवून आर्थिक गैरव्यवहार केला.

या प्रकरणात न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला. अतिरिक्त सरकारी वकील मेहरोज खान पठाण यांनी या प्रकरणी सरकारची बाजू मांडली.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक परिस्थितीविषयी त्यांनी भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही राजकारण केले नाही, म्हणून स्वराज्याची स्थापना झाली.

भाजपमधील अन्यायकारक धोरणामुळे पक्ष सोडल्याचे या पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. वाडी नगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना, या फुटीमुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानला जात आहे.

वीजनिर्मितीमध्ये कोळसा व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचे असते. डॉ. राऊत यांनी ऊर्जामंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील औष्णिक वीज केंद्राची उत्पादन क्षमता अर्थात प्लांट लोड फॅक्टर वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर नियम 260 अन्वये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर उत्तर देताना गृहमंत्री श्री. देशमुख बोलत होते.

महाशिवरात्री हा भारतातील पवित्र उत्सवांपैकी एक मोठा उत्सव मानला जातो. देशभरात हिंदू धर्मीय लोक महाशिवरात्र मोठ्या उत्साहाने साजरी करतात.

महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओढा आहे. आपले ऐतिहासिक, कृषी, निसर्ग, धार्मिक पर्यटन समृद्ध आहे. पक्षांना पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने ग्रामीण भागाकडे येत आहेत.

राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी एक दिवस अगोदर ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी’ हे प्रकाशन विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केले जाते.

इंद्रा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही असा निकाल दिला गेला होता.

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

विधानपरिषद सदस्य मनीषा कायंदे व प्रसाद लाड यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना गृहमंत्री बोलत होते.

या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी ऊर्जा विभागांतर्गत तांत्रिक समितीची स्थापना केली.

कोरोनाची आपत्ती नवी असल्यामुळे आपल्या यंत्रणांना सज्ज करण्याचे मोठे आव्हान होते. रुग्णांच्या प्रमाणात सुरूवातील यंत्रणा कमी होती त्यात वाढ करत गेलो.

विभागीय आयुक्त श्री. सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज अंजनगाव सुर्जी येथील कंटेनमेंट झोनला, तसेच दर्यापूर शहराला भेट दिली.

महाराष्ट्राची अशीच गौरवशाली पंरपरा महाराष्ट्र गौरव गीतामध्ये प्रतिबिंबीत व्हावी या उद्देशाने परिचय केंद्राने महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

अकोले येथे दरवर्षी शिवरात्रीची यात्रा दोन दिवसांची असते आणि किमान चार ते पाच लाख भाविक यात्रेला गर्दी करीत असतात. तथापि सध्या कोरोनाने डोके वर काढले असल्याने या यात्रेवर नैसर्गिक संकट आले आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किसन पाटील (वय 67) यांचे मंगळवारी (2 मार्च) दुपारी साडेचारच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले.

राज या आधी कधीच मुखपट्टी घालत नव्हते; परंतु विधान भवनात प्रवेश करणा-या प्रत्येकाला जे नियम आवश्यक करण्यात आले आहेत, त्यांचे पालन राज करणार होते का, हा देखील प्रश्‍न विधान भवनात चर्चेत होता.

कोविडमध्येदेखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. महाराष्ट्राने अधिक चांगल्या प्रकारे हाताळणी केली असती तर राज्यातील नऊ लाख 55 हजार रुग्ण कमी असते.

राज्यातील वाळू माफियांना राजकीय वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप आमदार लक्ष्मण पवार आणि आमदार राजेश पवार यांनी केला आहे.

लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात 45 किंवा 60 वर्षापेक्षा जास्त वय असणार्‍या व्यक्तींना नेमून दिलेल्या केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.

विधान भवन मुख्य प्रवेशद्वार आणि विधान भवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या आमदारांनी निदर्शने केली.

सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायर्‍यावर आंदोलन केले. वाढीव बिलासंदर्भातील फलक झळकावत भाजपने या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले.

वैधानिक विकास महामंडळाची मुदत संपल्यानंतरही सरकराने त्याची पुन्हा निर्मिती केली नाही. मराठवाडा आणि विदर्भावर त्यामुळे अन्याय होतो आहे, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला.

12 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी वीजपुरवठा बंद पडल्याने मुंबईत अचानक गोंधळ उडाला. व्हेंटिलेटर चालविण्यासाठी मुंबईतील रुग्णालयात आणीबाणी जनरेटर चालवावे लागले आणि शेअर बाजार बंद पडले.

फेब्रुवारी महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती तीनदा वाढवण्यात आल्या आहेत. सरकारने चार फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये 25 रुपयांची वाढ केली होती.

सुमारे २२ वर्षांपूर्वी ज्या मुख्य सचिव कार्यालयात श्री. कुंटे यांनी सहसचिवपदी काम केले त्या ठिकाणी ते मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली.

कोरोनाचे संक्रमण वाढत असले, तरी राज्यातील औद्योगिक, कृषी व घरगुती विजेचा वापर आता वाढत आहे.

नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आदी महापालिकांच्या निवडणुकांची तयारी केली आहे. सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या होत्या.

मंत्र्यांशी सातत्याने संपर्कात असलेला अरुण राठोड स्वतःच्या मूळगावी असून, दिवसभर बाहेर असतो आणि संध्याकाळी घरी येतो, असा दावा शांताबाई यांनी केला.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांनी अधिवेशनाबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.

वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेनंतर ठाकरे यांच्याकडे राठोड यांनी राजीनामा सोपवला आणि तो त्यांनी स्वीकारला.

पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणार्या सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात कपात केली जाण्याची शक्यता आहे.

नगररचनाकाराच्या मंजुरीअभावी रखडलेल्या ग्रामीण भागातील बांधकामातील अडचणी दूर होणार असून त्यास चालना मिळेल. ग्रामस्थांची नगररचनाकाराच्या मान्यतेसाठी होणारी धावपळ थांबेल

राष्ट्रवादी चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक ट्वीट करून मोदींची तुलना हिटलरशी केली आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले.

येत्या ८ मार्चपासून सुरू होणाऱ्या सुनावणीबाबत सर्व मुद्यांची बैठकीत समीक्षा करण्यात आली. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्यावर विचारविनिमय झाला

सोमवारी रात्री सातारा पोलिसांनी या बंगल्यावर छापा टाकला. यानंतर बंगल्यात गांजा पिकवण्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे.

’समाजमाध्यम आणि प्रसार माध्यमातून जे दाखण्यात आले, त्यात तथ्य नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो. या प्रकरणावरुन गेल्या 10 दिवसांपासून माझी बदनामी करण्यात येत आहे.

शारदा ही अकरावीत शिक्षण घेत होती. घर सारवत असताना अचानक सापाने शारदाला दंश केला. काहीतरी चावल्याने शारदाने आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूचे नागरिक धावून आले.

रुक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या उपस्थित झाली. या वेळी मंदिर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे, मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स येथे काल (रविवार 21 फेब्रुवारी) पार पडला होता.

येत्या वर्षभरात राज्यात 15 मोठ्या महापालिका आणि 27 जिल्हा परिषदा आणि शंभरच्या घरात नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

वरवरा राव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्वीटवरून नाना पटोले यांनी सिनेमाचे शूटिंग बंद पाडण्याच्या दिलेल्या इशार्‍याला फडणवीस यांंनी पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे.

अक्कलकुवा अक्राणी मतदार संघाचे 1995 सालापासून पाडवी प्रतिनिधीत्व करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भाजपने अनेकदा या मतदारसंघात काँग्रेसला पराभूत करण्याचा प्रयत्न केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी संताप व्यक्त केला असून, ही मोगलाई आहे का, असा सवाल केला आहे. वानवडी पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचा जबाब नोंदवला आहे.

मरिन ड्राइव्ह ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान पटोले यांनी ट्रॅक्टर चालवत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करणार नाही, असे पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाने स्पष्ट केले. राज्यसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, की पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही.

कोरोना विषाणूचा प्रभाव कमी असला, तरी नियमावली बंधनकार असल्याने यंदाचा शिवजयंती उत्सवदेखील साध्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे.

पवार यांची भेट घेण्यामागचे कारण म्हणजे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा होता. आमची एकच मागणी आहे, जेवढे गांभीर्याने महाराष्ट्र शासनाकडून बाजू मांडायला हवी होती.

राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयाने त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तरीही राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने त्यावरून राजकारण सुरू केले आहे.

राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आज नगरला येणार होते; मात्र त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आसून ते आता उद्या (शुक्रवारी) येणार आहेत.

बीडीडी चाळीबद्दल ऐकत होतो, की विकास होणार; पण महाविकास आघाडी सरकार येईपर्यंत तसे काही झाले नाही. आमचे सरकार आल्यावर हे झाले.

आमच्यामध्ये थोडीशी नव्हे... तसूभरही चर्चा नाही. त्यामुळे तुमचे सोर्सेस काय आहेत ते मला कळू शकणार नाही असा मिश्किल टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

भविष्यात अशी घटना होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना त्वरीत राबवाव्यात. बाधित क्षेत्रातील अन्य पोल्ट्री फार्ममधील नमुने तपासणीसाठी त्वरीत पाठवावे.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे बर्ड फ्लूचे अहवाल सकारात्मक आल्यानंतर या ठिकाणी कोंबड्या मारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.

अजूनही जीएसटीचे 35 हजार कोटी केंद्राकडून आलेले नाही. आता केंद्राची स्थिती सुधारत असली, दर आठवड्याला पैसे येत असले, तरी जेवढे पैसे यायला हवे होते, ते देत नसल्याचेही पवार म्हणाले.

खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असा करत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

राणे यांच्या ’लाइफटाइम’ या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी शाह सिंधुदुर्ग दौ-यावर आले होते. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना शाह यांनी राणे हे अतिशय मेहनती आणि अन्यायाचा प्रतिकार करणारे नेते असल्याचे म्हणत त्यांच्या कामांचे कौतुक केले.

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीला उशीर होत आहे. राज्यपालांकडे दोनवेळा प्रस्ताव पाठविण्यात आला. पहिल्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगण्यात आल्यानंतर आघाडी सरकारकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीनुसार दुसरा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

नाईक आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीत आजही तिन्ही आरोपी गैरहजर होते. त्यामुळे न्यायालयाने कठोर भूमिका घेत दहा मार्चला होणा-या पुढील सुनावणीला या तिन्ही आरोपींना हजर राहण्याचे निर्देश दिले.

ऊाशी येथील न्यायालयात उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. शेतकरी आंदोलनावरुन राज यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

आणखी एक उपमुख्यमंत्रिपद असे काही ठरलेले नाही. मी कालच हे सांगितले, आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?’ राज्यात दोन उपमुख्यमंत्रिपद असण्याचा प्रश्नच नाही.

काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष करणार आहे. जिल्हा पातळीवर काही बदल करू. गटातटाचे राजकारण करणार नाही. पक्षात कोणीही नाराज नाही.

सर्वोच्च न्यायालयातील एसईबीसी आरक्षण प्रकरणाची सुनावणी ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष व्हावी, ही राज्य सरकारची भूमिका जवळपास मान्य झाल्यासारखी आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 8 ते 18 मार्चपर्यंतच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्वांनीच चांगली कामगिरी बजावली आहे. ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत.

राज्यपाल महोदयांच्या आगमनानिमित्त आदिवासी बांधवांनी गेर, शिबली आदी नृत्य सादर केली. नृत्याचा आनंद घेताना श्री. कोश्यारी यांनी नृत्यास भरभरुन दाद दिली

साहित्य आणि संस्कृती हेच खरे शाश्वत धन असते. आपल्या विद्वत्तेमुळे विद्वानाला सर्वत्र मानाचे स्थान असते. ॲलेक्झांडरसारख्या सम्राटालाही विद्वत्तेसमोर झुकावे लागले होते.

राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षबदलाच्या हालचालींना वेग आला आणि या पदासाठी पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

या तरुणीने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 16 तरुणांना डेटिंग अ‍ॅपद्वारे आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडील दागिने लंपास केले.

पुण्यात 30 तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडीओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली आहे.

करुणा यांनी पोलिस आयुक्ताकड़े दिलेल्या अर्जामध्ये माझे पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपवून ठेवले आहेत.

ऐवज लुटल्यानंतर दरोडेखोरांनी दाम्पत्याचे मोबाईल खाली गेटजवळ ठेवून पोबारा केला.

बोठे याच्या जामीनअर्जावर खंडपीठात सोमवारी सुनावणी झाली. या वेळी सरकारी व आरोपी पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तत्काळ निर्णय देत बोठे याचा जामीन फेटाळला.

राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत, हा विषय न्यायप्रविष्ठ आहे, पाच फेब्रुवारीला मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होते, हे पाहणे महत्वाचे आहे.

किरीट सोमय्या यांनी कथित जमीन खरेदी प्रकरणावरून नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले.

विधान परिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या 'वर्षभराचा लेखाजोखा' या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी आशिष शेलार आणि प्रविण दरेकर यांनी फडणवीसांचं कौतुक केलं.

विदर्भाच्या विकासाबद्दल सरकार कटिबद्ध आहे. विदर्भात महिन्याभरात चार दौरे झाले आहे. वन, जंगल या गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत.

माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय दिवस आहे. हा कायम लक्षात राहण्यासारखा क्षण आहे. शिवसेनाप्रमुख मोठे मार्गदर्शक होते.

मुंडे यांच्यावर रेणूने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. मुंडे यांच्याविरुद्ध तिने ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संध्याकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी आग लागली तिथं करोना व्हॅक्सीन बनत नाही तर बीसीजीसाठीची लस बनते. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार म्हणजेच 22 जानेवारी रोजी दुपारी आग लागलेल्या सीरमच्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.

राज्यातील आजी-माजी मंत्र्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने सरकारने जाहीर केला. भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासुरक्षेतसुद्धा कपात करण्यात आली होती.

चंदीगडमध्ये व्यवसाय सुरू करून देण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पु.ना.गाडगीळ यांना एक कोटी 60 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले

राज्यात महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्के देत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूका जाहीर झाल्या

पाटील यांच्या खानापूर गावात भाजपची धूळधाण झाली आहे. मतदारांनी भाजप उमेदवारांना नाकारले आहे. पर्यायाने चंद्रकांत पाटलांना हा मोठा धक्का मानण्यात येतो.

अर्णब गोस्वामी लीक चॅटप्रकरणी चव्हाण यांनी, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. ’’मुंबई पोलिसांनी शोधून काढलेले अर्णब गोस्वामीचे चॅट अत्यंत गंभीर आहे.

पवार यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्राम विकास पॅनलचे उमेदवार पोपटराव पवार, विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर, रोहिदास पादिर, रंजना पवार हे सर्वजण विजयी झाले आहेत.

ठाकरे यांनी आज रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्‌घाटन केले. रस्ते सुरक्षा हा सप्ताह, महिना यापुरता मर्यादित न राहता ही जीवनशैली व्हावी.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीही राखता आल्यान नाहीत, तर भाजप नेते नितेश राणे आणि प्रा. राम शिंदे यांच्या हातूनही ग्रामपंचायती निसटल्या आहेत.

देशाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. कोरोना संकट काळात ज्यांनी धैर्याने कर्तव्य बजावले अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम कोरोना लस देण्यात येत आहे.

कोविड 19 लसीकरण मोहीम जिल्हा रुग्णालय, धुळे, उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, ग्रामीण रुग्णालय, साक्री व प्रभातनगर- धुळे शहर, असे 4 शीतसाखळी केंद्रांवर राबविण्यास आजपासून सुरवात झाली.

कोरोना लसीकरण मोहिमेसाठी सर्व केंद्रांनी प्राथमिक तयारी यापूर्वीच पूर्ण केली होती. आरोग्य विषयक जनजागृती करणारी रांगोळी आरोग्य केंद्राच्या बाहेर रेखाटण्यात आली होती.

सरपंच व सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे.

रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात श्री. कोश्यारी यांच्या हस्ते ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ज्ञान -स्त्रोत केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले.

शरद पवार यांनी आज या सर्व प्रकरणानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. महिलेची तक्रार असल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले होते

कोरोना व टाळेबंदीमुळे राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्क विभागाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.

वर्षा राऊत यांनी एका नातेवाइकाच्या माध्यमातून ईडीला काही कागदपत्रे सादर केली आहेत.

सध्या विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी भाषेकडे आहे. घरोघरीही विद्यार्थी मराठीतून बोलतात. मात्र, त्यात इंग्रजीचाही वापर केला जातो.

म्युझिक अल्बम तयार करण्यासाठी मदत करा म्हणून रेणू शर्मा संपर्कात आल्याचं मनीष धुरी यांनी सांगितलं आहे.

टाटा टेक्नॉलॉजी आणि इतर कॉर्पोरेट संस्थांच्या सहयोगातून राज्यातील ४१९ शासकीय आयटीआय आणि ५३ टेक्निकल स्कुल्सचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने राज्य शासनाच्यावतीने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर बोलताना सगळ्या गोष्टी कायदेशीर मार्गाने होतील, असे सांगितले.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी याबद्दल मला माहिती दिली आहे. पण माझं याविषयी पक्षातल्या प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणं झालेलं नाही.

चार ते पाच वर्ष तिने माझा पाठलाग केला. तिच्या म्युझिक व्हिडिओसाठी तिला पैसे हवे होते. म्हणून ती मागे लागली होती. तिचा अखेरचा मेसेज सहा जानेवारीला २०२१ ला आला.

करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील एका खटल्याचा संदर्भ देत सदर प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या 306 या कलमाची पूर्तता होत नाही असे स्पष्ट करत खंडपीठाने याचिकाकर्त्यांवर नोंदविलेला गुन्हा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडावी अशी विनंती ठाकरे यांनी केली आहे.

फसवणुकीच्या अशा प्रकरणांमध्ये आंतरराज्य रॅकेट सक्रिय असून त्यांच्यापर्यंत पोहचण्यात पोलिसांना मोठ्या अडचणी येतात.

केंद्रातील मोदी सरकार अत्यंत निर्दयी असून शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या मुद्द्यांवर कमालीचे असंवेदशील आहे.

कृषी धोरणाविरोधी कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या भूमिकेचे जयंत पाटील यांनी स्वागत केले शिवाय न्यायव्यवस्थेचे आभारही मानले.

१६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, सैन्यदल यातील लोकांना लसीकरण केले जाणार आहे.

राज्यात फक्त परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचं आढळून आलं आहे. राज्यात इतरत्रं बर्ड फ्ल्यू झाल्याचं अद्याप निदान झालेलं नाही, असं सुनील केदार यांनी सांगितलं आहे.

सतीश सुरेश घुले (वय 34), गुरुसत्य राजेश्वर राक्षेकर (वय 42), समीर अतुलकर (वय 44 सर्व रा. पिंपरी चिंचवड, पुणे) हे एम .एच.14 के. वाय. 4079 या गाडीने कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी रात्री निघाले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढण्यात येणार आहे. तर वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्‍वनाथ आणि दीपा बेहेरे या दाम्पत्याची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.

सरनाईक आणि मोहित अग्रवाल यांनी एनएसईएल घोटाळ्याचे शंभर कोटी रुपये विहंग आस्था हौसिंग कंपनीत वळवले होते.

ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 11 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भटक्या जमाती, विमुक्त जमातींच्या आश्रम शाळांसाठी 216 कोटींचीही तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश दिले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले ड्युटीवर असलेल्या परिचारिकेने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता.

‘मराठी लोकरंगभूमी’चे लेखक प्राचार्य डॉ. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. गेल्या पस्तीस वर्षांचे अध्ययन आणि अध्यापनाच्या चिंतनामधून निर्माण झालेल्याचे फलित या ग्रंथातून मांडले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली.

चार जानेवारीला गृह विभागाने काढलेल्या आदेशानुसार विशेष आर्थिक मागास (एसईबीसी)च्या विद्यार्थ्यांना पोलिस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल.

माहितीनुसार वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा कायमचा पत्ता दिला होता. तिथल्या पोलिस ठाण्यातून ना हरकत दाखला घेतला होता.

राज्यात घडी बसली आहे. सरकार स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही समोर आहेत.

‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या उद्या दि. ६ जानेवारी रोजी असलेल्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समिती कक्षात स्मारकाच्या दुरुस्ती, सुशोभिकरण व रस्ते विकासासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

तेलंगणा, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुध्दा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे.

या विधेयकाच्या मराठी व इंग्रजी प्रती शासकीय ग्रंथागार नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच शासकीय मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

अंदाजे 50 वर्ष वयाचा एक अनोळखी इसम गेवराईहून अंबडला जाण्यासाठी एसटीमध्ये बसला.

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्यामुळे हवेतला गारवा कमी झाला.

थोरात यांनी काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, खजिनदार पवन बन्सल यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे आता त्यांचा राजीनामा स्वीकारून महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलणार, का याची उत्सुकता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरचे नामांतर करावे, पण कदाचित राऊत यांना ही प्रक्रिया माहित नसावी किंवा जाणूनबुजून ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे.