औरंगाबाद शहरातील औरंगाबाद मध्यमध्ये भाजपाला धक्का बसला असून अतुल सावे पिछाडीवर आहेत. सिल्लेाडमध्ये शिवसेनेचे मुस्लिम उमेदवार अब्दुल सत्तार निवडून आले आहेत. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांचा कन्नडमधून पराभव होताना दिसत आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने 'रन फॉर युनिटी' ( एकता दौड) चे आयोजन करण्यात आले होते.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सा.उ.), सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या 13 ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
भविष्यातील योजना प्रत्यक्षात अंमलात आणाव्यात, असा सल्ला केंद्रीय मत्स्य आणि पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी NDDB आणि मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांना दिला.
संकटाच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्यात होणाऱ्या भर्तीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री श्री.मुंडे यावेळी म्हणाले.
परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राजीनाम्याचं पत्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.
सध्याच्या कोरोना परिस्थितीत उत्सव, यात्रा पूर्णपणे बंद आहेत त्यामुळे तमाशा लोककलावंताना आपले जीवन जगणे अवघड जात आहे. त्यांना शासनाने एखाद्या महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून घ्यावे,
मराठवाड्याच्या भूमीसाठी अनेक आबालवृध्दांनी चिवटपणे लढा दिला आहे. या भूमीवर जेव्हा अन्याय होतो, तेव्हा मराठवाडा कसा पेटून उठतो त्याचे हे एक प्रतीक हा आजचा दिवस आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामात मराठवाड्यातील अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढा उभा करून मराठवाड्यातील जनतेला निजामाच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हौतात्म्य पत्करले.
नीट परीक्षेत कमी गुण मिळाले त्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता पुढे शिक्षणाची वाट कठीण झाल्यामुळे एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन अभियानाची अंमलबजावणी कालबध्द पध्दतीने होणे आवश्यक आहे. लातूर जिल्हयात सध्या सुरु असलेल्या योजनांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.
ग्रामविकास विभागामार्फत कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी दिली जातो. अशीच योजना मराठवाड्यासाठी राबविता येईल.
दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात राज्यमंत्री श्री.सत्तार हे सोमवारी सकाळी जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट देतील.
उमरगा तालुक्यातील कवठा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना राज्य शासन आपल्या पाठीशी आहे काळजी करू नका असा धीर दिला.
पीकविमाचे जे निकष आहेत ते शिथिल करून मदत देण्यात यावी आणि पुरात सोयाबीन वाहून गेली आहे त्याचे पंचनामे करता येणार नाही.
एकही नुकसानग्रस्त शेतकरी पीक नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही या दृष्टीने व्यवस्थितरित्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंदिर संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला.
सावरगावातील भगवान गडावर दसऱ्यानिमित्त मेळावा आयोजित करण्यात येतो. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ही परंपरा पंकजा पुढे यांनी पुढे सुरू ठेवली असून, पंकजा मुंडे यांनी आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सावरगाव येथील भगवान गडाच्या पायथ्याशी पंकजा मुंडे दरवर्षी दसरा मेळावा घेत असतात. पण, यंदा कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा घेत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
आपत्ती व्यवस्थापनाने कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे त्यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यपालांनी काय सांगितलं हे मला माहीत नाही. ते कोणत्या हेतूने बोलले हेही मला माहीत नाही. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही.
शहरातील सर्व रस्ते उत्तम दर्जाचे होतील, यादृष्टीने शासनाचे प्रयत्न आहेत.