- इयत्ता चौथीच्या पुस्तकामध्ये नव्या पिढीतील मुलामुलींना शिवाजी महाराजांचे कर्तृत्व समजावे म्हणून एक धडा होता... आता तो धडाच सरकारने काढून टाकला आहे
या जगात मुलांना अन्नाचा पुरवठा करण्यासंदर्भात जे देश आहेत त्याच्यामध्ये भारतातील मुलांना सगळ्यात कमी अन्न मिळतं. आपल्यापेक्षा नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा अन्नाचं प्रमाण मुलांना अधिक मिळतं
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काँ.अँड.दत्तात्रय गांगुर्डे यांचा चांदवड मधुन अर्ज दाखल
भारतीय जनता पार्टी, शिवसेना आरपीआय (अ) रासप महायुतीच्या अधिकृत उमेदवार आ. प्रा.सौ. देवयानीताई फरांदे यांनी आज नाशिक मध्य मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याआधी कार्यकर्त्यांनी घोषणा देत जल्लोष केला. यावेळी खासदार हेमंत अप्पा गोडसे, महापौर रंजना भानसी, भाजप शहराध्यक्ष गिरिषजी पालवे, भाजपाचे ज्येष्ठ नेते रघुनाथजी कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष सुनिलभाऊ बागूल,सरचिटणीस पवन भगुरकर,
सीमाताई हिरे यांनी नाशिक पश्चिम मतदार संघासाठी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला
खा.उन्मेश पाटील यांचा युवकांशी कॉफी विथ युथ – युवा संवाद. नाशिक: भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस व जळगाव लोकसभा क्षेत्राचे खा.उन्मेश पाटील यांनी पंचवटीतील हिरावाडी येथील श्री सप्तश्रृंगी आयुर्वेदिक महाविदयालय येथे नवमतदार व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. युवा मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भाजपाचे युवा खासदार युवकांशी कॉफी विथ युथ या कार्यक्रमांच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. तसेच भारतीय जनता पार्टी कडून युवकांना काय अपेक्षा आहेत. आगामी काळामध्ये महाराष्ट्र राज्याचा विकास कशा पध्दतीने व्हावा याच्या कल्पना जाणून घेत युवकांनी विचारलेल्या प्रश्नांना खा.पाटील यांनी मनमोकळयापणाने उत्तरे दिली.