सर्वाधिक मतदान पालघर लोकसभा मतदार संघात झाले आहे. तर सर्वात कमी मतदान भिवंडीत झाले आहे.
मुंबई, दि. २० : महाराष्ट्रात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, वायव्य मुंबईसह ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा १३ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत असून सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ % मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान पालघर लोकसभा मतदार संघात झाले आहे. तर सर्वात कमी मतदान भिवंडीत झाले आहे. सकाळी ९ पर्यंत मतदानाची आकडेवारी अशी पालघर - 7.95 %मुंबई दक्षिण मध्य - 7.79 %धुळे - 6.92 %मुंबई उत्तर पश्चिम - 6.87 %मुंबई उत्तर पूर्व - 6.83 % नाशिक - 6.45 %दिंडोरी - 6.40%मुंबई उत्तर - 6.19 %मुंबई उत्तर मध्य - 6.01 %ठाणे - 5.67 %कल्याण - 5.39%भिवंडी - 4.86 %