पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान झाले आहे.
मुंबई, दि.१९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान दि.१९ एप्रिल रोजी होत आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान झाले आहे.महाराष्ट्र - ३२.३६ टक्के मतदान झाले आहे.अशी आहे सविस्तर आकडेवारी गडचिरोली चिमुर ४१ .०१ भंडारा गोंदिया - ३४ .५६चंद्रपूर - ३०.९६नागपूर - २८. ७५रामटेक - २८. ७३